शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत. Read More
Uddhav Thackeray PC News: समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकावर पाणी सोडले का? असा प्रश्न उद्धव ठाकरेंनी केला आहे. तसेच रायगडावरील वाघ्या श्वानाच्या समाधीबाबत स्पष्ट भाष्य केले आहे. ...
Eknath Shinde News: कुणाल कामराच्या या विडंबनाची चर्चा सुरू असतानाच एका कार्यक्रमामधील एकनाथ शिंदे यांचा एक व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ...
दुर्दैवाने, त्यावेळी जे काही बॉम्बस्फोट झाले, ज्या काही गोष्टी झाल्या, त्यात मुस्लीम समाजाचे लोक आढळले. म्हणून बाळासाहेबांची ती वक्तव्ये त्यावेळची होती... ...