शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत. Read More
रामदास कदम यांचे शिक्षण कमी आहे. मोल्ड आणि ठसे त्यांना माहिती नाहीत. बाळासाहेब ठाकरे गेल्यानंतर त्यांचे ठसे घेतले गेले असा त्यांचा आरोप आहे. असे कुठले ठसे घेतले, त्याचा उपयोग काय झाला असा पलटवार अनिल परब यांनी केला. ...
रामदास कदमांच्या पुतण्याने आत्महत्या का केली याचाही शोध घेतला पाहिजे. घरातील लोक आत्महत्या का करतायेत त्याच्या मुळाशी जावे असंही अनिल परब यांनी म्हटलं. ...
Vaibhav Khedekar News: अशा पद्धतीने पक्ष प्रवेश रद्द होणे म्हणजे एखाद्या कार्यकर्त्याचे खच्चीकरण आहे, असे शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांनी म्हटले आहे. ...
Borivali Dahisar Disease Outbreak: बोरिवली - दहिसर विभागात मलेरिया, डेंग्यू, चिकनगुनिया, लेप्टोस्पायरॉसिस यासारख्या साथींच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. ...
"मी जे बोललो, ते त्यांनी (उद्धव ठाकरे) सत्य करून दाखवलं आणि माझे हजार रुपये वाचवले. याबद्दल मी त्यांचे आभार मानतो, असा टोला फडणवीस यांनी लगावला आहे. ...