विद्यार्थ्यांनी ध्येय ठरविल्यानंतर ते प्राप्त करण्यासाठी जिद्द व चिकाटीने मेहनत घेतल्याशिवाय ध्येय साध्य होऊन यशस्वी होता येत नाही, असे प्रतिपादन भविष्य निर्वाह निधीचे प्रादेशिक आयुक्त एम. एम. अशरफ यांनी केले. ...
उन्हाळ्यातील दोन महिन्यांच्या सुट्यानंतर २६ जूनपासून शाळा सुरू होत आहेत. विद्यार्थ्यांचा पहिला दिवस उत्साहात जावा, शाळेत आनंदाचे वातावरण निर्माण व्हावे, यासाठी प्रत्येक शाळेने विद्यार्थ्यांच्या स्वागत समारंभाचा कार्यक्रम आयोजित करावा, असे निर्देश शिक ...
शाळेचा पहिला दिवस विद्यार्थ्यांसाठी आनंददायी ठरावा आणि वर्षभर विद्यार्थ्यांना शाळेची ओढ राहावी म्हणून शिक्षण विभागाने प्रवेशोत्सवाचे आयोजन केले आहे. शिक्षणाधिकाऱ्यांनी सर्व पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकाऱ्यांना पत्र पाठवून प्रवेशोत्सवाच्या नियोजनाची ...
शहरातील नामाकिंत इंग्रजी माध्यमांच्या शाळांकडून विद्यार्थी आणि पालकांना शाळेतून पाठ्यपुस्तके खरेदीची सक्ती केली जात आहे. एवढेच नव्हे तर शाळेतच पाठ्यपुस्तके विक्रीची दुकाने लावून त्यांची नियमबाह्य विक्री केली जात आहे.जिल्हाधिकाऱ्यांनी शिक्षण विभागाला ...
खेडगाव : मविप्र समाज संस्था संचलित छत्रपती शिवाजी विद्यालयाच्या स्थापनेपासून आतापर्यंतच्या (१९५९ ते २०१९) विद्यार्थ्यांची पुन्हा एकदा भेट घडावी व सुसंवाद व्हावा या उद्देशाने या शाळेत माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा पार पडला. त्यामुळे जुन्या मित्रांच ...
दापूर येथे जिल्हा परिषद नाशिक व मुंबई येथील इम्पथी फाउण्डेशनच्या सहकार्याने एक कोटी रुपयांची जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची सर्व सोयीसुविधांयुक्त शालेय इमारत पूर्णत्वास आली आहे. कायापालट झालेल्या ११ वर्गखोल्यांसह इतर सोयीसुविधांनी सज्ज असलेल्या या इमार ...