अश्वमेध पब्लिक स्कूल या विद्यार्थी-विद्यार्थिनी आगळ्या वेगळ्या प्रकारच्या वेशभूषा करून कळवाडी पिलखोड टाकळी प्र.दे.पावेतो एकादशीच्या दिवशी दिंडी सोहळा मोठ्या उत्साहात जय हरी विठ्ठलाच्या गजरेने पार पडला. ...
बुलडाणा : मोताळा तालुक्यातील रिधोरा जहाँगीर येथे बस उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांना पावसाळ्यात १० किमी फेऱ्याने किंवा नदीपात्रातून जीव मुठीत घेवून शाळेत जावे लागते. ...
महापालिकेच्या सर्व शाळांची सध्या असलेली वेळ बदलविण्यासाठी शिक्षण समिती पुन्हा एकदा आग्रही असून, लवकरच आयुक्तांची भेट घेणार आहे. सध्या महापालिकेच्या सर्व शाळा सकाळी आठ ते दुपारी एक या वेळेत भरतात. त्या पूर्वीप्रमाणेच सकाळ आणि दुपार अशा दोन सत्रात भराव ...
रेनकोट सोबत नसल्याने आपण पावसात भिजू या भीतीपोटी मंठा तालुक्यातील कोकरंबा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापकाने साडेतीन वाजताच शाळेला कुलूप लावून विद्यार्थ्यांना सोडून दिल्याचा प्रकार गुरुवारी उघडकीस आला ...
दुर्गम व नक्षलग्रस्त तालुका म्हणून ओळख असलेल्या अहेरी तालुक्यात एकूण २४९ शाळा आहेत. त्यापैकी १४७ शाळांमध्ये विद्युतीकरण झाले आहे. तर १०२ शाळांचे विद्युतीकरण झालेच नाही. ज्या शाळांचे विद्युतीकरण झाले आहे, त्या शाळांनी वीज बिल भरला नसल्याने संबंधित शाळ ...
सिन्नर : तालुक्यातील सोनारी येथील जिल्हा परिषदेच्या शालेय वर्गखोल्यांना गळती लागली असून, गळक्या वर्गातच विद्यार्थ्यांना शालेय धडे गिरवण्याची वेळ आली आहे. याबाबत पालकांनी नाराजी व्यक्त केली आहे. ...
विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा म्हणून सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेने आयोजित केलेल्या बळीराजासाठी एक दिवस या उपक्रमांतर्गत जिल्हा परिषद केंद्रशाळा बांदा नं. १ या प्रशालेत विद्यार्थ्यांना रानभाज्यांची ओळख व्हावी यासाठी परिसरात उपलब्ध झालेल्य ...