नागपूरसह विदर्भातील तापमान लक्षात घेता, २६ जूनपासून शाळा सुरू व्हाव्यात, असे स्पष्ट आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी शिक्षण विभागाला दिले आहे. पण या आदेशाकडे सीबीएसईच्या शाळा पुरत्या दुर्लक्ष करीत आहे. गेल्या काही दिवसांपासून शहरातील तापमान ४७ डिग्रीवर असताना, ...
राज्य शासनाच्या मोफत पाठ्यपुस्तक योजनेचा मूळ हेतू कोणतेही बालक पुस्तकांपासून वंचित राहू नये आणि त्याला केवळ पुस्तकाअभावी शिक्षणात अडचण येऊ नये. शाळेतील सर्व दखलपात्र मुलांची शंभर टक्के उपस्थिती टिकविणे, गळतीचे प्रमाण शून्यावर आणणे असा आहे. ...
अकरावीची आॅनलाइन प्रवेशप्रक्रिया शनिवारपासून (दि.१) सुरू झाली असून विद्यार्थ्यांना आॅनलाइन अर्जाचा भाग एक भरण्याची सुविधा या माध्यमातून उपलब्ध झाली आहे. आतापर्यंत नाशिक शहरातील विविध शाळांमधून सुमारे नऊ हजार विद्यार्थ्यांनी माहिती पुस्तिकांची खरेदी ...
पहिल्या फेरीतील विविध त्रृटींमुळे बहुतांशी बालकांच्या प्रवेशासाठी समस्या निर्माण झाली. त्यावर मात करण्यासाठी उपाययोजना म्हणून दुसरी सोडत काढण्यापूर्वी पालकांना प्रवेश अर्जातील दुरूस्ती करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या दुरूस्तीमुळे पालकांना प्रवेशाच ...
जिल्हाभरातील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये कोणत्या सुविधा आहेत व कशाची कमतरता आहे, याची माहिती यु-डायस पोर्टलवर भरली जात होती. मात्र मागील दोन वर्षांपासून माहिती भरली नसल्याने शाळांमध्ये नेमक्या कोणत्या सोयीसुविधा आहेत, याबाबत जिल्हा प्रशासन व शिक्षण ...