शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत प्रवेशासाठी पहिल्या फेरीची मुदत दि.१० मे रोजी संपल्यानंतर तब्बल महिनाभराचा कालावधी उलटूनही अद्याप दुसऱ्या सोडतीविषयी कोणतीही सूचना शिक्षण विभागाकडून नसल्याने पहिल्या फेरीत प्रवेशाची संधी न मिळालेल्या १२ हजार विद्यार्थ्यांच् ...
दहावी परीक्षेत पंचवटी परिसरातील विविध ठिकाणच्या शाळांतील विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे. दहावीच्या परीक्षेत यंदाच्या वर्षीदेखील काही शाळांमध्ये मुलींनी बाजी मारली आहे. ...
राज्य आणि केंद्रीय बोर्डाच्या शाळांचे वर्ग २४ जूनपासून सुरू होणार आहेत. त्यामुळे पालकांची पोशाख, स्टेशनरी वस्तू, शालेय बॅग आणि अन्य वस्तू खरेदीसाठी लगबग वाढली आहे. ...