जिल्ह्यात दरवर्षी पावणेदोन ते दोन लाख मुली उच्चशिक्षणासाठी प्रवेश घेतात. मात्र, महिला, मुलींच्या आरोग्याबाबत सातत्याने दुर्लक्ष केले जाते. मासिक पाळीदरम्यान काळजी न घेतल्यास किशोरवयीन मुली, महिलांना गंभीर आजाराला सामोरे जावे लागते. यातून निर्माण होणा ...