Nagpur : मुर्दाड प्रशासन आणि संवेदनशीलता गमवत असलेल्या शाळांचा आंधळा कारभार असाच सुरू राहणार आणि जनमाणसासमोर 'बघा, चिडा आणि शांत बसा' हे करण्याव्यतिरिक्त काहीच पर्याय उरणार नाही, हेच वास्तव आहे. ...
सरकारी शाळेत मध्यान्ह भोजनानंतर तब्बल ९० हून अधिक मुलं आजारी पडली. अचानक त्यांना पोटदुखीचा त्रास होऊ लागला. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं ...
जिल्ह्यातील ७०० प्राथमिक शाळा या विनाशिक्षिका असून या शाळांमधील मुलींनी समस्या मांडायच्या कोणाकडे असा प्रश्न ‘लोकमत’ने शुक्रवारच्या अंकात उपस्थित केला होता ...
Nagpur : सावनेरच्या सावळी येथील विद्याभारती आदिवासी आश्रमशाळेतील अधीक्षिकेला निलंबित करण्यात आले आहे. आश्रमशाळेच्या विद्यार्थिनींकडून घरगुती कामे करून घेण्याचा आरोप त्यांच्यावर होता. ...