LIC Jeevan Tarun : तुमच्या मुलांचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी एलआयसीची "जीवन तरुण पॉलिसी" हा एक उत्तम पर्याय आहे. दररोज फक्त १५० रुपये किंवा दरमहा ४,५०० रुपये गुंतवून, तुम्ही २५ वर्षांनंतर २६ लाखांपर्यंतची गुंतवणूक करू शकता. ...
शिक्षण हक्क कायदा (आरटीई) २००९ सालापासून राज्यात १ एप्रिल २०१० पासून लागू करण्यात आला. या कायद्यानुसार प्राथमिक स्तरावर अध्यापन करणाऱ्या शिक्षकांसाठी राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद (NCTE) यांनी टीईटी ही आवश्यक पात्रता निश्चित केली आहे. ...
ही सर्व मुले शिकताहेत कोल्हापूर जिल्ह्याचं शेवटचं टोक असलेल्या दुर्गम चाळणवाडीतील (ता. शाहूवाडी) जिल्हा परिषदेच्या अवघ्या नऊ पटसंख्येच्या कृतिशील प्राथमिक शाळेत. ...
एकेकाळी शाळेची घंटा वाजली की, अंगावर काटा यायचा. गुरुजी वर्गात आले की पाटी, वही अन् मान सरळ. आजोबांच्या पिढीत शाळा म्हणजे शिस्तीचा किल्ला होता. वडिलांच्या पिढीत तो थोडा सैल झाला; पण दरारा होताच. आज वर्गखोलीत शिस्त उभी आहे, मात्र संभ्रमाच्या पायावर. क ...