टाळ मृदंगावरील वारकरी समुदाय....लेझीमवर ताल धरणारे विद्यार्थी आणि स्थानिक कलाकारांनी सादर केलेले लोककला अशा भारावलेल्या वातावरणात उंब्रज, ता. कऱ्हाड येथील तिसऱ्या त्रिवेणी साहित्य संमेलनाला ग्रंथदिंडीद्वारे सुरुवात झाली. ...
आदर्की-फलटण पश्चिम भागातील चार गावच्या पाणी पुरवठा योजना मुळीकवाडी धरणावर अवलंबून आहे. मुळीकवाडी धरण आटल्याने चार गावच्या पाणी पुरवठा योजना धोक्यात आली होती. संभाव्य पाणीटंचाई निवारणासाठी बलकवडी कालव्यातून बिबी-मुळीकवाडी ओढ्याला पाणी सोडले. ते पाणी म ...
सातारा : जिल्'ाने हागणदारीमुक्त आणि स्वच्छतेत नावलौकिक मिळविला असताना आता स्वच्छतेचा महाजागर कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यासाठी प्रवचनकार पुढे आले आहेत. ... ...
पुस्तकांचे गाव भिलार २८ वे अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संमेलनाला शुक्रवारपासून (दि. १८) प्रारंभ होत आहे. या संमेलनाची सर्व तयारी झाली असून, मुलांसह बाल साहित्यिक, विचारवंत, ...
दुष्काळाच्या झळा वाढू लागल्याने नागरिकांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे.त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून नागरिकांना टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. गेल्या महिन्याभरात टँकरची संख्या पन्नासने वाढली आहे. ...
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी खासदार लक्ष्मणराव पाटील यांचे प्रदीर्घ आजाराने मुंबई येथे गुरुवारी ( दि. १७) सकाळी सात वाजता निधन झाले. ...