जमीन वाटपाचे आदेश तहसीलदार कोरेगाव यांच्याकडून करून देण्यासाठी अंबवडे (सं.) कोरेगाव गावचे तलाठी राजू गजानन इंगळे (वय ३०, रा. सज्जनपुरा कोेरेगाव, मूळ रा. सिल्लोड, जि. औरंगाबाद) याला ३५ हजारांच्या लाचेची मागणी केल्याचे पडताळणी कारवाईमध्ये सिद्ध झाल्यान ...
सातारा आणि जावळी तालुक्यात पुन्हा एकदा भावनेच्या मुद्द्यावर मनोमिलनाचे संगीत वाजू लागले आहे. दोन्ही राजेंनी जाहीरपणे इथून पुढच्या काळात बंध मजबूत ठेवण्याच्या आणाभाका घेतल्या आहेत. राजेंनी केलेल्या आवाहनाला मावळ्यांनी नुकत्याच झालेल्या मेळाव्यात प्रति ...
साताऱ्याच्या पाऱ्याने चाळीशीकडे वाटचाल सुरू केली असून, बुधवारी शहराचे कमाल तापमान ३९.२ तर किमान २०.५ अंश सेल्सिअस इतके नोंदविण्यात आले आहे. यंदाच्या हंगामातील हे सर्वाधिक तापमान आहे. ...
उन्हाळ्याच्या तीव्र झळांनी आता जनता हैराण होत आहे. सूर्यनारायण दिवसेंदिवस आग ओकायला लागले आहेत. खटाव परिसरातील विहिरींमधील पाण्याने तळ गाठला आहे. तर काही ठिकाणी विहीरी कोरड्या ठणठणीत पडल्या आहेत. त्यामुळे अजुन उर्वरीत असलेले उन्हाळ्याचे दोन महिने कसे ...
सातारा आणि सांगली जिल्ह्यातील जे शेतकरी नदी किंवा कॅनॉलचे पाणी शेतीसाठी वापरत नाहीत, अशा सर्व शेतकऱ्यांना जलसंपदा विभागाने पाणीपट्टी आकारणीची नोटीस पाठवून पाणीपट्टी भरण्याचे आदेश दिले आहेत, तसेच ज्या शेतकऱ्यांना आकारणी रद्द करावयाची आहे, त्यांनी सदर ...
सातारा शहर व परिसरात दुचाकी चोरीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढले असून, मंगळवारी मध्यरात्री साताऱ्यातून तीन दुचाकी चोरीस गेल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकारामुळे वाहनधारकांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे. ...
कोयना एक्सप्रेसमध्ये बॉम्ब ठेवल्याचा निनावी फोन आल्यामुळे काही वेळातच माहुली येथील रेल्वे स्थानकात रेल्वे थांबविण्यात आली. तातडीने बॉम्बशोधक पथकाद्वारे रेल्वेमध्ये ...