बोरकरवाडी, (ता. फलटण) येथे मुलाने आई आणि मामाचा भाल्याने भोसकून निर्घृण खून केल्याची खळबळजनक घटना रविवारी रात्री घडली. चोरीचा आळ घेतल्याच्या संशयातून ही भयानक घटना घडली आहे. आई आशीबाई भोसले (वय ५५), मामा नमन्या हचल पवार (वय २८, रा. बोरकरवाडी, ता. फलट ...
सातारा शहरातील भरवस्तीत असणाऱ्या ज्वेलर्सच्या दुकानावर सहा दरोडेखोरांनी सुरक्षा रक्षकाला मारहाण करून दरोडा टाकला. ही घटना सोमवारी रात्री दोनच्या सुमारास घडली असून, दरोडेखोरांनी २८ हजारांचे दागिने चोरून नेले आहेत. ...
'समृद्ध समाजासाठी फक्त आर्थिक सुबत्तेचा विचार करून चालणार नाही तर यामध्ये समजातील प्रत्येक घटकाच्या मानसिक स्वास्थ्याचाही विचार व्हायला हवा. या दृष्टीने महिलांना सक्षम आणि सबल करण्याचे काम करत आहे.' - प्रा. संध्या चौगुले, संस्थापक, हिरवाई संस्था ...
दरम्यान, शेतक-यांसाठी केंद्र व राज्य शासनाच्यावतीने कर्जमाफीची घोषणा सातत्याने केली जात आहे. २००८ मध्ये केंद्र शासनाने कर्जमाफीची घोषणा केली होती. त्यानंतर २००९ मध्ये वंचित राहिलेल्या शेतकºयांना राज्य शासनाकडून कर्जमाफी देण्यात आली. २०१४, २०१७ मध्येह ...