आपल्या गावाच्या विकासासाठी सरपंचाने त्या गावाची आई होणे गरजेचे असल्याचे मत राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त पाटोदाचे सरपंच भास्करराव पाटील यांनी मांडले. ...
राज्य शासनाने सर्व सरपंचांचे मानधन ग्रामपंचायतीच्या लोकसंख्येनुसार तीन हजार, चार हजार व पाच हजार रुपये केले आहे. या संदर्भाचा शासन निर्णय ३० जुलै २०१९ रोजी निर्गमित करण्यात आला. या जीआरनुसार लोकसंख्येच्या आधारावर गडचिरोली जिल्ह्यातील २९२ सरपंचांना ती ...
विधानसभेच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व सरपंच, उपसरपंच, सभापती, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष यांच्या उपस्थितीमध्ये ३१ जुलै रोजी शिर्डी येथे सरपंच परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्यासह ...
येत्या ३१ जुलै रोजी अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी येथे होत असलेल्या राजय्स्तरीय सरपंच परिषदेसाठी सरपंच आणि उपसरपंचांना प्रवास खर्च ग्रामपंचायतींच्या स्वनिधीतून करावा लागणार आहे. ...