भाजप सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा गावागावात व घराघरात वीज दावा फोल आहे. भाजपा सरकार खूप मोठी आणि खोटी फक्त जाहिरातबाजी करत आहे, संपूर्ण देशात घरा घरात १०० टक्के वीज पोहचली आहे. परंतु वस्तुस्थिती खूप वेगळी आहे, असा घणाघाती आरोप... ...
जम्मू-काश्मीरमधील कठुआ येथील 8 वर्षीय बालिकेवर आणि उत्तर प्रदेशातील उन्नाव येथे 18 वर्षीय तरुणीवर झालेल्या बलात्काराच्या निषेधार्थ मुंबईमध्ये काँग्रेस रविवारी कँडल मार्च काढणार आहे. ...
रिलायन्सने ठोकलेल्या बदनामीच्या खटल्यामुळे गप्प बसणार नाही. जनतेच्या वतीने प्रश्न उपस्थित करणे हा गुन्हा आहे का, असा सवाल करतानाच वीजपुरवठा क्षेत्रातील अनिल अंबानी आणि अदानी यांच्यातील व्यवहाराबाबत केलेल्या आरोपांवर ठाम असल्याचे मुंबई काँग्रेस अध्यक् ...