पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येचा कट ही तर निव्वळ अफवा आहे. मोदींच्या लोकप्रियतेत घट होते तेव्हा लोकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी भाजपाकडून त्यांच्या हत्येच्या कटाची बातमी पेरली जाते, असा गंभीर आरोप मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी केला आ ...
भाजप सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा गावागावात व घराघरात वीज दावा फोल आहे. भाजपा सरकार खूप मोठी आणि खोटी फक्त जाहिरातबाजी करत आहे, संपूर्ण देशात घरा घरात १०० टक्के वीज पोहचली आहे. परंतु वस्तुस्थिती खूप वेगळी आहे, असा घणाघाती आरोप... ...
जम्मू-काश्मीरमधील कठुआ येथील 8 वर्षीय बालिकेवर आणि उत्तर प्रदेशातील उन्नाव येथे 18 वर्षीय तरुणीवर झालेल्या बलात्काराच्या निषेधार्थ मुंबईमध्ये काँग्रेस रविवारी कँडल मार्च काढणार आहे. ...