अभिनेता संग्राम साळवीने 'देवयानी' मालिकेतून सिनेसृष्टीत पदार्पण केले. या मालिकेतील त्याने साकारलेल्या भूमिकेचे सगळीकडून खूप कौतूक झाले. त्याचा तुमच्यासाठी कायपण हा डायलॉग खूप लोकप्रिय झाला. 'सरस्वती' मालिकेतही त्याने ग्रे शेड भूमिका केली होती. आता तो झी युवा वाहिनीवर दाखल होत असलेल्या 'सूर राहू दे' या मालिकेत मुख्य भूमिकेत दिसणार आहे. Read More
मालिकेत संग्राम ‘जयदत्त काळे’ची भूमिका साकारत आहे जो मेहनतीने उपजिल्हाधिकारी बनला आहे आणि अमृता ‘रिया वर्दे’ची भूमिका साकारतेय जी श्रीमंत कुटुंबातील बेफिकिर मुलगी आहे. ...
दोघांची प्रेमकहाणीही तितकीच वेगळी आहे. गेले अनेक वर्षांपासून त्यांच्या प्रेमाचे बंध अधिक घट्ट झालेत. पहिल्यांदाच संग्रामने आपल्या लेडी लव्ह खूशबु सह लग्न करण्याचे कारण सांगितले आहे. ...
खुशबू आणि संग्रामाची लग्नानंतरची ही पहिलीच दिवाळी असणार आहे आणि त्यामुळे ती त्यांच्यासाठी तितकीच खास असणार आहे. ते दोघेही त्यांची पहिली दिवाळी कशी साजरी करणार आहेत हे जाणून घेण्यासाठी त्यांचे चाहते अगदी उत्सुक आहेत. ...
झी युवावर नुकतीचं 'सूर राहू दे' ही नवी मालिका रसिकांच्या भेटली आली आहे. दोन अगदी भिन्न स्वभावाच्या व्यक्तींची ही प्रेमकथा आहे. या मालिकेतून गौरी नलावडे आणि संग्राम साळवी ही जोडी नव्याने प्रेक्षकांसमोर सादर होणार आहे ...