हरिपूर-कोथळी पुलाचा बांधकाम आराखडा अद्यापही सार्वजनिक बांधकाम विभागाने पाटबंधारे विभागाच्या मान्यतेसाठी सादर केलेला नाही. याबाबत पाटबंधारे विभागाने तीनदा स्मरण पत्रही पाठविले आहे. त्यातच आता भविष्यात पुलामुळे काही अडचण उद्भवल्यास त्याची सर्वस्वी जबाब ...
नाराजांना शांत करून भाजपने अखेर सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेतील सत्ता कायम राखण्यात शुक्रवारी यश मिळविले. महापालिकेच्या महापौरपदी भाजपच्या गीता सुतार तर उपमहापौरपदी आनंदा देवमाने विजयी झाले. त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या उमेदवारांच्या ४ ...
महापुराचे पाणी हरिपूर गावात शिरले होते. त्यामुळे अनेक घरांचे नुकसान झाले. त्यातच पुलाला जोडणाºया रस्त्याला जिल्हा मार्गाचा दर्जा दिल्याने शेतजमिनी व घरे बाधित होण्याची भीती ग्रामस्थांना आहे. हरिपूर ग्रामस्थांनी याबाबत जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्य ...
सांगली महापालिकेच्या सत्तेची चावी हाती ठेवण्यासाठी सत्ताधारी भाजपची धावपळ सुरू असताना, आता विरोधी काँग्रेस व राष्ट्रवादी आघाडीने नगरसेवक फोडण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. ...
तालुका पातळीवर अनेक फ्रॅन्चाईझी कंपन्या कार्यरत राहतील. वीज वितरण क्षेत्र खासगी भांडवलदार आणि कॉपोर्रेट कंपन्यांना देऊन खासगीकरण करण्याचा प्रयोग महाराष्ट्रात सतत होत आहे. तरीही मुंब्रा-शिळ-कळवा आणि मालेगाव विभागाचे वीज वितरण क्षेत्र खासगी भांडवलदार व ...
खानापूर तालुक्यातील हिवरे येथील तिहेरी खून प्रकरणी सुधीर सदाशिव घोरपडे (वय २४) आणि रवींद्र रामचंद्र कदम (वय २३) या दोघांना मरेपर्यंत कारावासाची शिक्षा मंगळवारी सुनाविण्यात आली. जिल्हा सत्र न्यायाधीश डी. पी. सातवळेकर यांनी हा निकाल दिला. सरकारपक्षातर् ...