Maharashtra Assembly Election 2019 सत्तेमुळे आलेला कैफ, बेदिली, गटबाजी, नाराजी याचे परिणाम अलीकडे दिसू लागले. महापुरातील मंत्री-आमदारांच्या सुमार कामगिरीने तर कहर केला. या निवडणुकीत त्या प्रतिक्रिया उमटल्या. ...
पावसाळी वाहिन्या, नाल्यांवरील अतिक्रमणे, नाल्यांची सफाई न झाल्याने ही परिस्थिती ओढावल्याचा आरोप नागरिकांतून केला जात आहे. नागरिकांनी गणेश मंदिराची भिंत फोडून पाण्याला वाट करून दिली. ...
निवडणूक आयोगाने उपलब्ध केलेल्या मोबाईल अॅपच्या मदतीने मतदारांना त्यांचे नेमके मतदान केंद्र सांगण्याची जबाबदारी लोकसभेला कार्यकर्त्यांनी पार पाडली होती. घरोघरी स्लिपाही पोहोचवल्या होत्या. दरम्यान, सोमवारी पार पडलेल्या विधानसभा निवडणूकीत तंत्रज्ञानाचे ...
सांगली जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघात सोमवारी दुपारी ३ वाजेपर्यंत सरासरी ४९.३१ टक्के मतदान झाले. वाळवा मतदारसंघातील साखराळे, तासगाव मतदारसंघातील आरवडे, तर सांगली मतदारसंघातील सांगलीवाडी, गणेशनगर येथे मतदान यंत्र बंद पडल्याचे प्रकार घडले. ...
सांगली जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघात सोमवारी सकाळी ११ वाजेपर्यंत सरासरी १७.३९ टक्के मतदान झाले. वाळवा मतदारसंघातील साखराळे, तासगाव मतदारसंघातील आरवडे, तर सांगली मतदारसंघातील सांगलीवाडी, गणेशनगर येथे मतदान यंत्र बंद पडल्याचे प्रकार घडले. ...
पाणी संघर्ष समितीच्यावतीने निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी प्रशांत आवटे यांच्या अध्यक्षतेखाली ६४ गावांतील कार्यकर्त्यांची बैठक श्रीसंत बागडे बाबा मठात झाली. यामध्ये ६४ गावांनी विधानसभेच्या मतदानावर बहिष्कार घालण्याचा निर्णय कायम ठेवला. त्याम ...
वाळूज येथील जनार्दनशेठ बाबर यांचा चेन्नई येथे सोन्याचे दागिने बनविण्याचा उद्योग आहे. गावी सिध्दाप्पा बन्ने हा कामगार घराची देखभाल करतो. त्यासोबत त्याचा मुलगा बिराप्पा असतो. बाबर यांच्या बंगल्याच्या टेरेसच्या दरवाजाचे कुलूप तोडून बिराप्पाने कपाटातील र ...