संजय राऊत यांनीही उद्धव ठाकरे यांची दिशाभूल करून त्यांना युती तोडण्यास भाग पाडले. भाजपने मुख्यमंत्रिपदाचे कोणतेही आश्वासन दिले नव्हते, हे सत्य आहे. ...
७ जून १९४३ रोजी प्रतिसारकरचे प्रणेते क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली क्रांतिअग्रणी जी. डी. बापू लाड, क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी, कॅप्टन रामचंद्र लाड क्रांतिवीरांगणा हौसाताई पाटील यांच्यासह १६ क्रांतिकारक सहकाऱ्यांनी रेल्वेने चालेल ...
घरगुती अडचणीवर तोडगा काढण्यासाठी त्यांना एकाने सोलापूर येथील शंकर जाधव या महाराजाकडे नेले. महाराजाने त्यांची समस्या विचारून घेतल्यानंतर पैशाची अडचण आहे काय? असे विचारले. तेव्हा व्हटकर यांनी अडचण असल्याचे सांगताच पैशाचा पाऊस पाडून देऊ शकतो असे सांगितल ...
Crime News: डाॅ. माणिक वनमोरे कुटुंबातील नऊ जणांच्या आत्महत्येप्रकरणी २५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, १५ जणांना अटक केली आहे. वनमोरे बंधूंनी सावकारांकडून मोठे कर्ज घेतले होते. ...