शेतीला दिवसा सुरळीत व शाश्वत वीजपुरवठा होण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेची अंमलबजावणी सध्या जोरात सुरू आहे. या योजनेसाठी पश्चिम महाराष्ट्रातील ग्रामपंचायतींनी अधिकाधिक गायरान जमीन देण्याचा ठराव मंजूर करावा, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आ ...
सांगली : जाणीवपूर्वक कोणाच्याही फायली मी अडविलेल्या नाहीत. तरीही गेल्या काही महिन्यांपासून नगरसेवकांकडून प्रशासनावर दबावतंत्राचा वापर सुरू झाला आहे. ...