Draksh Bajar Bhav अनेक अस्मानी संकटांवर मात करत घाटमाथ्यासह संपूर्ण कवठेमहांकाळ तालुक्यात आता द्राक्ष हंगामाला सुरुवात झाली असून, बेदाणा निर्मितीसाठीचे शेडही सज्ज झाले आहेत. ...
'पीजीआर' म्हणजेच पीक संजीवके निर्माण करण्याबाबत ना राज्य शासनाच्या कृषी विभागाचे धोरण निश्चित आहे, ना केंद्र शासनाच्या कृषी विभागाचे, कोणताच कायदा अस्तित्वात नसल्यामुळे पीजीआर कंपन्यांचा बेलगाम कारभाराचा वारू सुसाट उधळला आहे. ...
Farmer Success Story बिऊर ता. शिराळा येथील प्रगतशील शेतकरी मानसिंग शिवाजी पाटील यांनी शांतीनगर तलावाजवळ असणाऱ्या एक एकर खडकाळ शेतीत देशी पावट्याचे किफायतशीर पीक घेतले आहे. ...
Sugarcane Crushing 2024-25 राज्यात १९५ साखर कारखान्यांचे ४६२ लाख मेट्रिक टन गाळप झाले आहे. ऊस क्षेत्र कमी असल्याने जिल्ह्यातील बहुतेक साखर कारखान्यांचा पट्टा जानेवारी महिन्यात पडेल असे सांगण्यात येते. ...
सांगली : जिल्हाभरातील प्राथमिक आरोग्य केंद्रांत नियुक्तीस असलेल्या कंत्राटी वैद्यकीय अधिकाऱ्यांना ऑगस्ट महिन्यापासून वेतन मिळालेले नाही. राज्यातील सत्तांतर आणि ... ...
सांगली : जैन धार्मिक ट्रस्टच्यावतीने चालवण्यात येणाऱ्या जैन पाठशाळांमध्ये प्राकृत, संस्कृत, संगणक शिक्षणासाठी अनुदान योजना सुरू करणार आहे. तसेच ... ...
साखर कारखान्यांचे हंगाम २०२४-२५ सुरू होऊन दीड ते दोन महिने झाले आहेत, तोपर्यंत प्रतिक्विंटल १०० ते १५० रुपयांनी दर कमी होऊन तीन हजार ४०० ते तीन हजार ४५० रुपये झाले आहेत. ...