देवराष्ट्र: गेल्या नऊ महिन्यांपासून गाईच्या दुधाचे दर घसरल्याने दूध उत्पादक शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे. उन्हाची तीव्रता वाढल्यावर दुधाचे दर वाढतील, ...
इस्लामपूर : येथील आगारातील वाहक विजय वसंतराव मिरजकर (वय ४८) यांचा आगारातील अशुध्द व अळ्यामिश्रित पाणी पिल्याने काविळ होऊन मृत्यू झाला, तर आगारातील इतर ३२ कर्मचाºयांनाही काविळीची लागण झाली. या घटनेनंतर खडबडून जाग्या झालेल्या एसटी प्रशासनाच्या अधिकाºया ...
सांगली : राष्टÑवादीवर टीका करणाऱ्या भाजपनेच गेल्या तीन वर्षांत राज्यात डल्ला मारला. त्यातूनच अनेक घोटाळे आता समोर येत आहेत, अशी टीका राष्टÑवादीचे नेते दिलीपतात्या पाटील यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केली. ...
दोन बँकांसह एका पतसंस्थेच्या कर्जास कंटाळून रामचंद्र शिवराम शिवगाव (वय ४५) व उज्वला रामचंद्र शिवगाव (४५, दोघे रा. वारणाली, विश्रामबाग) या दाम्पत्याने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. शनिवारी मध्यरात्री ही घटना घडली. घटनेची संजयनगर पोलीस ठाण् ...
इस्लामपूर : बोगस ग्रीन हाऊसच्या माध्यमातून आष्टा येथील शेतकऱ्याला चुकीच्या पद्धतीने अनुदान वाटप केल्याचा आरोप जयंत पाटील यांनी केल्यानंतर कृषिमंत्री सदाभाऊ खोत यांनी रविवारी ग्रीन हाऊसचे स्टिंग आॅपरेशन केले. संबंधित शेतकरी तानाजी आनंदराव चव्हाण हे जय ...