लोकसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया संपल्यामुळे प्रशासनाने सुटकेचा नि:श्वास सोडला असला तरी, आता मतमोजणीसाठी महिनाभराचा कालावधी असल्याने या कालावधित दुष्काळ उपाययोजनेवर भर देण्यात येणार आहे. पिण्याच्या पाण्याची सोय व जनावरांना चाऱ्याची सोय करण्यास प्रथम ...
राज्य सरकारने जरी दूध खरेदी अनुदान पुन्हा जाहीर केले असली तरी, खरेदी दरात मात्र सरासरी दोन रुपयांची घटच येत आहे. ऐन उन्हाळ्यात दुधाचे उत्पादन कमी होत असताना, दरदेखील कमी मिळत असल्याने उत्पादकांची आर्थिक कोंडी झाली आहे. ...
जत तालुक्यात भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. पाण्याअभावी विहिरी, कूपनलिका, तलाव, बंधारे कोरडे पडले आहेत. पिण्याच्या पाण्याची व शेतीच्या पाण्याची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. पूर्व भागातील सुमारे एक हजार क्षेत्रावर द्राक्षबागा पाण्याअभा ...
दारू पिऊन दररोज त्रास देणारा पती चंद्रकांत धोंडीराम साळुंखे (वय ४७, रा. अरिहंत कॉलनी, शामरावनगर, सांगली) याचा डोक्यात पहार घालून पत्नीने निर्घृण खून केला. शंभरफुटी रस्त्यावर रविवारी रात्री साडेनऊ वाजता ही घटना घडली. घटनेनंतर संशयित पत्नी माधवी चंद्रक ...
भरधाव मोटारीने दोन दुचाकींना पाठीमागून जोराची धडक दिल्याने बाप-लेक ठार, तर तिघे गंभीर जखमी झाले आहेत. कोल्हापूर रस्त्यावर आकाशवाणी केंद्राजवळ शुक्रवारी रात्री साडअकरा वाजता हा अपघात झाला. मोटारीचा चालक सागर किसन माळी (वय २४, रा. बस्तवडे, ता. तासगाव) ...
साध्वी ठाकूर यांना उमेदवारी देऊन भाजपाने देशातील शहिदांचा अवमान करतानाच, लोकशाहीबद्दल घृणा निर्माण करण्याचे कृत्य केले आहे, अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी सांगली येथे केली आहे. ...
कवलापूर (ता. मिरज) येथे श्री सिद्धेश्वर यात्रेच्या पहिल्याचदिवशी दोन गटात जोरदार हाणामारी झाली. दोन्ही गटाने काठ्या, तलवार व कुºहाडीने एकमेकांवर हल्ला चढविला. यामध्ये दहाजण जखमी झाले आहेत ...