अन्न व औषध प्रशासन विभागातर्फे विविध ठिकाणच्या 30 आस्थापनांची तपासणी करण्यात आली. या आस्थानांना पूरग्रस्त जनतेला माफक दरात दुधाची विक्री करण्याबाबत व गुणवत्तापूर्वक दर्जाच्या जीवनावश्यक वस्तू, दूध व पाण्याचा पुरवठा हा रास्त व किफायतशीर किंमतीत करण्य ...
कोल्हापूरजवळ पंचगंगा नदीवरील रेल्वे पुलाखाली धोक्याच्या पातळीपर्यंत पुराचे पाणी वाढल्याने दि. ५ पासून मिरज-कोल्हापूर रेल्वे वाहतूक बंद करण्यात आली होती. ...
सांगलीतील २00५ चा महापूर लक्षात घेतल्यान अनेकांची फसगत झाली. यामुळे अनेकांनी घरे सोडली नाहीत. व्यापारी पेठांमधील साहित्यही यामुळे उद्ध्वस्त झाले. अनेक घरे पडली. ...
नागरिक, व्यावसायिक, शेतकरी यांना जादा भरपाई मिळावी, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करू, असे आश्वासन अभिनेत्री व काँग्रेस नेत्या उर्मिला मातोंडकर यांनी बुधवारी पूरग्रस्तांना दिले. ...
महापुराला सुरुवात झाली त्या दिवसापासून व्हाईट आर्मीचे २00 जवान कार्यरत आहेत. सुरुवातीला बापट कॅम्प, सुतारवाडा, खानविलकर पेट्रोल पंप अशा शहरात अडकलेल्या नागरिकांना त्यांनी बाहेर काढले. ...