मत्स्यव्यवसाय विभागाच्या पदासाठी मरीन बायॉलॉजी पात्रता वगळल्याने सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, मुंबई विभागातील ज्या उमेदवारांनी कर्नाटक विद्यापीठ धारवाडच्या कारवार येथील मरीन बायॉलॉजी पदव्युत्तर अभ्यासक्रमातून एम.एस्सी. (मरीन बायॉलॉजी) केले आहे ...
नांद्रे (ता. मिरज) येथील पल्लवी सदाशिव बाणे (वय २९) या बेपत्ता महिलेचे गूढ अखेर सोमवारी उघडले. नांद्रेतील पाचोरे मळ्यात उसाच्या शेतातील लिंबाच्या झाडाला तिचा मृतदेह गळफासाने लटकताना आढळून आला. महिन्यापासून ती बेपत्ता असल्याने केवळ सांगाडाच शिल्लक आहे ...
दुचाकीस्वाराला वाचविण्याच्या प्रयत्नात एसटी बस खडड्यात आदळल्याने २५ बसमधील २५ प्रवासी किरकोळ जखमी झाले. सांगली-इस्लामपूर रस्त्यावर कसबे डिग्रज फाट्यावर मंगळवारी सकाळी हा अपघात झाला. बसचा वेग कमी असल्याने मोठा अनर्थ टळला. तासभराच्या बचाव कार्यानंतर प् ...
सांगली महापालिकेच्या सावित्रीबाई फुले प्रसुतिगृहातील सहा खाटा तीन वर्षांपासून गायब आहेत. त्यामुळे प्रसुतीसाठी आलेल्या महिलांना चक्क जमिनीवर झोपण्याची वेळ आली आहे. ही बाब निदर्शनास येताच राष्ट्रवादीचे नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी या खाटांचा शोध सुरू क ...
महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते, काँग्रेसचे निष्ठावंत नेते म्हणून सबंध महाराष्ट्र आमदार शिवाजीराव देशमुख यांच्याकडे पाहतो. घरामध्ये कसलाही राजकीय वारसा नव्हता. ...
उच्चशिक्षित, मृदुभाषिक आणि प्रशासनावर पकड असलेले शिवाजीराव देशमुख यांनी विधानसभेत १८ वर्ष शिराळ्याचे प्रतिनिधित्व केले. अनेक वर्षे विविध खात्यांवर मंत्री म्हणून त्यांनी आपला वेगळा ठसा उमटविला. ‘डोंगराळ भाग विकास निधी’, म्हैसाळ पाणी उपसा योजनेचे ते जन ...
विरोधी पक्षात अनेक चांगले लोक अजूनही आहेत. अशा लोकांसाठी भाजपचे दरवाजे कायम खुले राहतील. जयंत पाटील आम्हाला कुठे दिसले तर, त्यांनाही भाजपमध्ये घेऊ, असे मत भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केले. ...