याचे सविस्तर वृत्त लोकमतने दिले होते. यानंतर शिवसेना युवा सेनेचे उपजिल्हाप्रमुख अमित दुधाळ, शासकीय कर्मचारी, शेतकऱ्यांनी दरवाजाची गळती तात्पुरती बंद केली. ...
त्यातच नानासाहेब महाडिक यांचे अकाली निधन झाले. त्यामुळे थोरले बंधू म्हणून राहुल महाडिक यांनी एक पाऊल मागे घेत सम्राट महाडिक यांच्या पाठीशी ठाम उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे. ...
बाधित शाळांमध्ये प्राथमिकचे २५९७ , माध्यमिकचे ८२१८ असे एकूण १० हजार ८१५ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मुळात या शाळांच्या देखभाल-दुरूस्तीसाठी शासनाने विशेष निधीची तरतूद करून कामे करण्याची गरज आहे. ...
ही सुरक्षा पुरविण्यासाठी कायदेशीर गृह विभाग तसेच इतर कार्यालयांची अधिकृत नोंदणी करून पूर्ण परवानगी प्राप्त झाल्यानंतरच असा व्यवसाय करणे गरजेचे असते; परंतु काही लोक स्वत: काही वर्षे कोल्हापूर, पुणे, मुंबई यांसह विविध जिल्ह्यांमध्ये खासगी सुरक्षारक्षक ...
संबंधित कामचुकार अधिका-यांवर कारवाई करण्यात येईल, परंतु, अन्य मागण्यांबाबत अधीक्षक अभियंता यांच्याशी चर्चा करावी, असा सल्ला महावितरणच्या अधिका-यांनी त्यावेळी दिला. ...
स्वतंत्र सांगली जिल्ह्याच्या निर्मितीच्या हालचाली सुरू झाल्या. २१ नोव्हेंबर १९६० तो अस्तित्वात आला. खानापूर, वाळवा, तासगाव, जत आणि मिरज हे तालुके आणि आटपाडी, शिराळा, कवठेमहांकाळ हे तीन महाल मिळून जिल्ह्याची प्रशासकीय रचना झाली. ...
या बैठकीनंतर जयंत पाटील यांनी संघटनेच्या कार्यकर्त्यांना राजारामबापू साखर कारखाना दराचा तोडगा निघेपर्यंत बंदच राहील, असे आश्वासन दिले. तशीच सूचना अन्य साखर कारखान्यांनाही दिली जाईल, असे सांगितले. ...