केंद्र शासनाने गेल्यावर्षी कापसाच्या हमी भावात दीडपट वाढ केल्यामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून भारतातील दर ४५ हजार ते ४८ हजार प्रती खंडी (३५६ किलो)च्या खाली येऊ शकले नाहीत व येण्याचीही शक्यता दिसत नाही. ...
इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातून नगराध्यक्ष निशिकांत भोसले-पाटील यांनी रणशिंग फुंकले आहे, तर शिराळ्यातून विद्यमान आमदार शिवाजीराव नाईक यांनी भाजपची उमेदवारी मिळणारच हे गृहीत धरून तयारी केली आहे. मात्र विकास आघाडीच्या ...
पावसाच्या धारा बसरत असताना हिरव्यागार शांतिनिकेतनमध्ये पावसाची गाणी रंगली. लेफ्टनंट जनरल एस.पी.पी.थोरात अकॅडमीच्यावतीने पाऊस गाणी स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. 90 विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत फक्त पावसावरची सदाबहार गाणी सादर केली आणि गाण्यांची ...
बेळगावचे खासदार सुरेश अंगडी यांची रेल्वे राज्यमंत्रीपदी निवड झाल्यानंतर गेल्या दोन महिन्यात बेळगाव-बेंगलोर, बेळगाव-वास्को या नवीन रेल्वेगाड्या सुरू झाल्या आहेत. शेडबाळ-अथणी-विजापूर या नवीन रेल्वेमार्गाच्या कामासाठी आर्थिक तरतूद झाली आहे. ...