राजवाडा चौकातील भारती विद्यापीठाच्या कुंपण भिंतीला समाजप्रबोधनाचे साधन बनविताना विद्यार्थ्यांनी त्यांची कल्पकता व कला यांचे अनोखे दर्शन घडविले. विविध सामाजिक विषयांवरील चित्रांनी भिंतींना सजीव केले असून, ही चित्रे पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी होत आहे ...
कृषी उत्पन्न बाजार समितीमधील तज्ज्ञ संचालकांच्या नियुक्त्या रद्द करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. यात जिल्ह्यातील सात बाजार समित्यातील सोळा तज्ज्ञ संचालकांच्या नियुक्त्या रद्द होणार आहेत. सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीमधील तज्ज्ञ संचालक दादासाहेब ...
प्रभागातील विकासकामे बगलबच्च्यांच्या नावावर घेण्यासाठी सत्ताधारी नगरसेवकांनी कंबर कसली असून, ठेकेदारांच्या नावावर कारभाऱ्यांच्या ठेकेदारीचा धुरळा सुरू असल्याचे चित्र तासगाव शहरात दिसून येत आहे. ...
केंद्र सरकारकडून राबविण्यात येत असलेल्या धोरणांमुळे देशात आर्थिक मंदीचे वातावरण असून, महागाई, बेरोजगारीत वाढ होत आहे. त्याचबरोबर कामगार कायद्यात होणारे बदल हे भांडवलदारांना फायद्याचे ठरत असून, कामगारांच्या हक्कावर गदा आणणारे आहेत. यासह शासकीय कर्मचाऱ ...
भाजपचे आमदार सुधीर गाडगीळ यांच्या कार्यालयाजवळ सांगली-मिरज रस्त्यावरील आठवडाभरापासून कचऱ्याचा ढीग पडून होता. सोशल मीडियातून या कचऱ्याची छायाचित्रे प्रसिद्ध होताच, महापालिकेच्या आरोग्य यंत्रणेला जाग आली. तीन तासानंतर तेथील कचरा उचलण्यात आला. ...
सांगली जिल्हा परिषद विषय समिती सभापती निवडीत खा. संजयकाका पाटील यांचे कट्टर समर्थक प्रमोद शेंडगे यांना संधी मिळाल्यामुळे त्यांची सरशी, तर भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख गटाला एकही सभापतीपद न मिळाल्यामुळे ते बॅकफूटवर गेल्याची चर्चा राजकीय वर्तुळ ...
सांगली जिल्हा बॅँकेकडील केवळ ५२ हजार ७१४ शेतकरी शासनाच्या नव्या कर्जमाफी योजनेस पात्र ठरले असून, ३९ हजार ९९१ शेतकरी अपात्र ठरले आहेत. अपात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना अजून कर्जमाफीची आशा असल्याने त्यांनी बॅँकेच्या कर्जवसुलीस अल्प प्रतिसाद दिला आहे. ...