रत्नागिरीच्या आंबा उत्पादकांना थेट आंबाविक्री करता यावी आणि ग्राहकांना उत्पादकांकडून त्याच्या खरेदीचा व दर्जाचा लाभ मिळावा, म्हणून आयोजित केलेल्या सांगलीतील आंबा महोत्सवाला पहिल्याच दिवशी ग्राहकराजा पावला. अवघ्या तीन तासात चार टन हापूस आंब्याची विक्र ...
दरवर्षी जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यांतून ऊस तोडणीसाठी स्थलांतरित होणाऱ्या सव्वालाख मजुरांपैकी सुमारे ४५ हजार मजूर दुष्काळामुळे यावर्षी गावाकडे परतलेच नाहीत. हे मजूर सध्या नदीकाठावरील वीटभट्ट्या, बाजारपेठेत हमाली आणि शेतमजुरीची कामे करून पोटाची खळगी ...
सांगली : कुपवाड येथील प्रस्तावित मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल खासगी जागेत उभारण्याचा अट्टाहास सुरू आहे. सत्ताधाऱ्यांपुढे महापालिकेचे प्रशासनही हतबल झाले आहे. ... ...
या महिलेने 15 मे रोजी पाकिटातील पाचशे रुपयांच्या सात नोटा बाहेर काढल्या आणि घडी करुन रुमालात बांधल्या. त्यानंतर ही महिला मिरच्या खरेदी करण्यासाठी बाजारात गेली. ...
कवठेमहांकाळ तालुका तसा दुष्काळीच. गेल्या एक दोन वर्षात अल्प पावसामुळे तालुक्यात सध्या दुष्काळस्थिती आहे. तालुक्यातील सर्व गावांमध्ये गंभीर स्वरूपाचा दुष्काळ घोषित करण्यात आला आहे. या टंचाईपरिस्थितीवर मात करण्यासाठी शासन आणि प्रशासन यांच्यामार्फत विवि ...
दुष्काळी परिस्थितीत दिलासा देण्यासाठी जिल्ह्यातील ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून प्राप्त मागणीनुसार 159 तलावांपैकी 130 तलाव उपसा सिंचन योजनेच्या पाण्यातून भरून घेतले आहेत. उर्वरित तलाव भरून घेण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी येथे दि ...