जत तालुक्यात भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. विहिरी, कूपनलिका, तलाव, बंधारे कोरडे पडले आहेत. पिण्याच्या पाण्याची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. अवकाळी पावसाने दडी दिली आहे. त्यामुळे पूर्व भागातील ४० टक्के द्राक्षबागांची खरड छाटणीची कामे ...
दुष्काळी भागातील मेंढपाळांना आता आधुनिक पद्धतीने मेंढी पालनाचे नवे दालन सुरू होत आहे. मेंढ्यांच्या माडग्याळी जातीला मानांकन देण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू आहेत. या माध्यमातून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर आॅनलाईन मार्केटिंगद्वारे बाजारपेठ उपलब्ध क ...
महाराष्ट्र राज्य अमॅच्युअर जिम्नॅस्टिक असोसिएशनच्या अध्यक्षपदी सांगलीच्या गौतम पाटील यांची फेरनिवड झाली. महाराष्ट्र राज्य अमॅच्युअर जिम्नॅस्टिक असोसिएशनची वार्षिक सभा शुक्रवारी पुणे येथे पार पडली. या सभेत पुढील पाच ...
जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्यावतीने मान्सूनपूर्व पाण्याच्या स्रोतांचे स्वच्छता सर्वेक्षण करण्यात आले असून जिल्ह्यातील १० गावांना पिवळे, तर ६८९ गावांना हिरवे कार्ड देण्यात आले आहे. तपासणीमध्ये दोन तीव्र जोखीम स्रोतांची संख्या असून ...
तासगाव तालुक्यात पिण्याच्या पाण्यासह शेतीच्या पाण्यासाठी टँकर सुरू आहेत. तालुक्यात तब्बल २ लाख ३८ हजार ८४६ पशुधन आहे. जनावरांना चारा मिळावा, अशी सातत्याने मागणी करूनदेखील अद्याप छावण्या सुरू झालेल्या नाहीत. शासनाने मागणी तिथे चारा छावणी देण्याचे धोरण ...
कोल्हापूर विभागाच्या माहिती उपसंचालकपदी अनिरूध्द अष्टपुत्रे रूजू झाले असून त्यांनी आज जिल्हा माहिती कार्यालय, सांगली कार्यालयास भेट दिली. जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने जिल्हा माहिती अधिकारी वर्षा पाटोळे यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी माहिती अध ...
लोकसभा निवडणुकीत शिराळा विधानसभा मतदारसंघात कॉँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आपल्या गावांमध्ये राजू शेट्टींना मताधिक्य दिले, तर शिराळा शहरातून धैर्यशील माने यांना मताधिक्य देण्यात आमदार नाईक गटाला यश आले. शिराळा शहर वगळता बहुतांश ग्रामीण भागात शेट् ...
लोकसभा निवडणुकीसाठी स्वाभिमानीच्या राजू शेट्टी यांनी राष्टÑवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांच्याशी आघाडी केल्यानंतरच सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या. मात्र आ. पाटील यांची ताकद आपला विजय निश्चित करेल, असे शेट्टी यांना वाटत असतानाच पराभवाचा ध ...