आदित्य ठाकरे यांनी मनसेचा उल्लेख संपलेला पक्ष असा केला होता.. मी संपलेल्या पक्षांवर बोलत नाही, असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं होतं.. आदित्य यांची हीच टीका मनसेच्या जिव्हारी लागली आणि देशपांडेंनी थेट आदित्य ठाकरेंची मिमिक्री केली...Guru vo #Sandeepdesh ...
वसंत मोरे, साईनाथ बाबर, संदीप देशपांडे यासारख्या मनसेतील भावानी माझ्यासाठी काहीही केलं नाही. तिथे बदल झाला नाही म्हणून मी मनसे सोडून राष्ट्रवादीत आले. मला आता कुणावरही बोलायचं नाही, पण मनसेतील माझी भावंड माझ्याबद्दल काही बोलली तर दुर्गा होऊन फटकारे द ...