यवतमाळ जिल्ह्यात दोन वर्षांपासून रेती घाटांचे लिलावच झालेेले नाही. त्यामुळे शासनाचा सुमारे १०० कोटींचा महसूल बुडतो आहे. मात्र घाटांचे न झालेले लिलाव रेती तस्करांसाठी जणू पर्वणी ठरले आहेत. रेती घाटांमधून चोरट्या मार्गाने सर्रास रेतीचा उपसा व वाहतूक क ...
Police action on sandmafiyas, crime news भंडारा मार्गावर दबा धरून असलेल्या रेती तस्करांवर सर्जिकल स्ट्राईक करून सोमवारी रात्री पोलिसांनी चाप लावला. सात जणांना अटक करून ८० लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ...
भंडारा जिल्ह्यात रेती घाट लिलाव नसतांना रेती चोरीला उच्चांक गाठला पवनी तहसील अंतर्गत येणाऱ्या गुंडेगाव भोजापूर व धानोरी येथे रेती तस्करांनी चोरीसाठी बस्तान मांडले असून तीनशेच्या वर ट्रक टिप्पर तालुका महसूल कार्यालयाच्या समोरूनच वाहतूक केली जाते याची ...
sand, ratnagiri, महाराष्ट्र मेरी टाईम बोर्डाने रत्नागिरी जिल्ह्यातील चार खाड्यांचे सर्व्हेक्षण करून ६,२९,३५७ ब्रास वाळू काढण्यासाठी परवानगी दिली आहे. त्यामुळे या वाळूच्या उत्खननासाठी परवाने देण्याकरिता दर निश्चित करण्यासाठीचा प्रस्ताव शासनाकडे प ...
sand, farmar, sindhudurgnews भरमसाठ वाळू उत्खननामुळे खाडीपात्र प्रमाणापेक्षा जास्त खोल होत आहे. त्यामुळे नदीकाठी शेतजमीन असलेल्या शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत आहे. ...
सुसाट धावणाऱ्या वाहनांमुळे मोठे अपघात झाल्याची नोंद आहे. अवैध वाळू वाहतुकीमुळे मोठे अपघात झाले आहेत. शहरात अलीकडे आठ ब्रासपेक्षा अधिक वाळू वाहून नेणाऱ्या ट्रकनी धुमाकूळ घातला आहे. या ट्रकमधून शहरामध्ये वाळू येत असल्याने गल्लीबोळातील नागरिकांचे नळ कने ...