sand, ratnagiri, महाराष्ट्र मेरी टाईम बोर्डाने रत्नागिरी जिल्ह्यातील चार खाड्यांचे सर्व्हेक्षण करून ६,२९,३५७ ब्रास वाळू काढण्यासाठी परवानगी दिली आहे. त्यामुळे या वाळूच्या उत्खननासाठी परवाने देण्याकरिता दर निश्चित करण्यासाठीचा प्रस्ताव शासनाकडे प ...
sand, farmar, sindhudurgnews भरमसाठ वाळू उत्खननामुळे खाडीपात्र प्रमाणापेक्षा जास्त खोल होत आहे. त्यामुळे नदीकाठी शेतजमीन असलेल्या शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत आहे. ...
सुसाट धावणाऱ्या वाहनांमुळे मोठे अपघात झाल्याची नोंद आहे. अवैध वाळू वाहतुकीमुळे मोठे अपघात झाले आहेत. शहरात अलीकडे आठ ब्रासपेक्षा अधिक वाळू वाहून नेणाऱ्या ट्रकनी धुमाकूळ घातला आहे. या ट्रकमधून शहरामध्ये वाळू येत असल्याने गल्लीबोळातील नागरिकांचे नळ कने ...
Wardha News Sand वाळू तस्कारांच्या मुसक्या आवळण्याकरिता वर्धा उपविभागाने आता कंबर कसली असून तीन पेक्षा जास्त कारवाई झालेल्या वाळू माफीयांवर आता मकोका अंतर्गतही कारवाईची तयार सुरु केली आहे. ...
जिल्ह्यातील वाळू घाटांचे लिलाव झाले नसले तरीही वाळू चोरट्यांनी नदी-नाल्यांसह लिलावाकरिता प्रस्तावित असलेल्या घाटातून वारेमाप उपसा चालविला आहे. नदीलगतच्या शेतकऱ्यांशी जवळीक साधून तसेच मुख्य मार्गालत असलेल्या मोकळ्या भुखंडाचा आडोसा घेत नदीपात्रातून काढ ...
Wardha News रविवारी रात्रीच्या सुमारास केलेल्या कारवाईमध्ये तीन वाहने जप्त केली असून वाहनमालकांना ९ लाख ७० हजार रुपयांचा दंड ठोठावला. तसेच मालकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे निर्देशही दिले आहे. ...