जिल्ह्यात वर्धा, वणा, यशोदा व पोथरा या चार नदींवर जवळपास १३४ पारंपरिक वाळू घाट आहेत. शासनाच्या ३ सप्टेंबर २०१९ रोजीच्या नवीन वाळू निर्गती धोरणानुसार तालुकास्तरीय तांत्रिक समितीच्या माध्यामतून शासनाच्या निकषानुसार ७७ वाळूघाटांची तपासणी करण्यात आली. उर ...
Sand ghats , nagpur newsगेल्या दोन ते तीन वर्षांपासून रखडलेल्या राज्यातील रेती घाटांचे लिलाव आता मार्गी लागण्याची चिन्हे आहेत. राज्य पर्यावरण प्रभाव आकलन प्राधिकरणाने (एसईआयएए)राज्यातील रेती घाटांचा अभ्यास करून वस्तुस्थितीदर्शक अहवाल राज्य सरकारकडे ...
परिसरातील रेती घाटाची लिलाव प्रक्रिया गेल्या २ वर्षांपासून खोळंबली आहे. याचे कारण जाणून घेतले असता रेती उपसा केल्यामुळे पर्यावरणाचे संतुलन बिघडत असल्याचे कारण पुढे करुन रेतीघाटांचा लिलाव करणे थांबविण्यात आल्याचे समजले आहे. परंतु हे कारण संयुक्तीक वा ...
माडगी गावाजवळून वैनगंगा नदी वाहते. नदी काठावरच गाव आहे. या येथील घटातून गत काही महिन्यापासून रेतीचे उत्खनन सुरु आहे. रात्रीला ११ ते पहाटे ५ वाजेपर्यंत उपसा केला जातो. ती रेती गावाजवळच डम्पिंग करून ठेवली जाते. त्यानंतर त्या रेतीची उचल केली जाते. या उ ...
राज्यस्तरीय पर्यावरण समितीची मंजुरी न मिळाल्याने जिल्ह्यातील २७ पैकी २४ रेती घाटांचे लिलाव अद्यापही झाले नाही. त्यामुळे शासनाला २५ कोटी रुपयांच्या महसुलावर पाणी साेडावे लागले. रेती घाटाचे लिलाव न झाल्याच्या संधीचा फायदा जिल्ह्यातील रेती तस्करांनी उचल ...