जिल्ह्यात सन २०२०-२१मध्ये रमाई आवास योजना, पंतप्रधान आवास योजनेंतर्गत एकूण ३७,६४० घरकुल मंजूर करण्यात आले. या लाभार्थींना पहिला आणि दुसरा हप्ता देण्यात आला. मात्र मागील वर्षी मार्च महिन्यात लॉकडाऊन करण्यात आला, तर राज्य पर्यावरण समितीची मंजुरी न मिळा ...
वर्धा नदीच्या पात्रात अवैध उत्खनन करून काही वाळू माफिया सध्या वाळूची चोरी करीत आहेत. त्यांना राजकीय पुढाऱ्यांकडून पाठिशी घातल्या जात असल्याने वाळू माफियांची हिम्मतही वाढली आहे. काही वाहन चालक वर्धा-यवतमाळ मार्गावरील टोल वाचविण्यासाठी याच चोर मार्गाच ...
तिरोड्यात नुकतेच रुजू झालेले उपविभागीय अधिकारी अजयकुमार नाष्टे, महसूल व पोलीस प्रशासनाने संयुक्तपणे ही कारवाई केली आहे. मध्य प्रदेशातून रेती भरलेले एकूण ६ टिप्पर खैरलांजी-तिरोडा मार्गाने येत होते. दरम्यान, उपविभागीय अधिकारी नाष्टे यांच्या मार्गदर्शना ...
राज्याच्या पर्यावरण समितीच्या मान्यतेअभावी जिल्ह्यातील रेतीघाटांचा लिलाव थांबला होता. त्यानंतर ग्रामपंचायत निवडणुकीची आचारसंहिता आल्याने जाहीर झालेली लिलाव प्रक्रिया थांबविण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा २५ रेतीघाटांसाठी लिलाव करण्यात आला. परंतू त्या ...
Sand Sindhudurgnews- वाळू पट्टयांचे दर कमी होतील, अशा अपेक्षेने गेले कित्येक दिवस बंद असलेली वाळू पट्टे विक्री आता अखेर असलेल्या दरानेच सुरू झाली आहे. जिल्ह्यातील ४८ सही वाळू पट्टयांना परवानगी देण्यात आली असून, हे वाळू पट्टे घेण्यास वाळू व्यावसायिकां ...
Sand sindhudurg Tahasildar- नांदगाव परिसरातील गावांमधून जाणाऱ्या शिवगंगा नदी (पियाळी नदी)च्या पाण्यात वाळू वॉशिंग प्लांटमधील पाणी सोडल्याने ते गढूळ झाले आहे. मात्र, त्याला जबाबदार असलेले वाळू वॉशिंग प्लांटधारक आपली चूक कबूल करीत नाहीत. ...