१ ते २ घाट वगळता जिल्ह्यातील बहुतांश रेतीघाटातून चोरीछुपे मार्गाने रेतीची वाहतूक सुरूच आहे. टाॅप टू बाॅटम सेटिंगचा हा कारनामा जनसामान्यांच्या जिवावर बेतत आहे. ...
बुधवारी पहाटे चक्क उपविभागीय अधिकाऱ्यांच्या पथकावर हल्ला केल्याने रेती तस्करीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. खुलेआम सुरू असलेल्या या रेती तस्करीला राजाश्रय कुणाचा, असा प्रश्न आता पुढे येत आहे. ...
सध्या नंबर प्लेट नसलेली अनेक जड वाहने राजरोस महामार्गावरून दैनंदिन फेऱ्या करीत आहेत. अद्याप शासकीय यंत्रणेचे या गंभीर प्रकाराकडे लक्ष नाही. गेल्या कित्येक दिवसांपासून अंधारात धावणारी अवैध गौण खनिजांची वाहने आता दिवसाढवळ्या बिनधास्त मार्गक्रमण करीत आह ...
रेती तस्करांवर कारवाई करण्याची मुख्य जबाबदारी महसूल विभागाची आहे. जिल्ह्यातील महसूल विभागाने यासाठी पथकही तयार केले आहे. मात्र या तस्करांना राजाश्रय लाभत असल्याने अधिकारी बोटचेपी भूमिका घेतात. कारवाईचा केवळ देखावा केला जातो. त्यामुळेच तस्करांचे मनोबल ...
नागपूर येथील श्री.पी. व्यंकटा रमनाई इंजिनिअर्स अँड कॉन्ट्रॅक्टर्स प्रा. लि. कंपनीला १५ कोटी ८७ लाख १२ हजार रुपयांचा दंड उमरेड व कुही येथील महसूल विभागाच्या वतीने ठोठावण्यात आला आहे. ...
कारवाईसाठी गेलेल्या उपविभागीय अधिकाऱ्यांच्या (एसडीओ) पथकावर रेती तस्करांनी हल्ला केल्याची घटना पवनी तालुक्यातील बेटाळा येथे बुधवारी पहाटे ३.३० वाजताच्या सुमारास घडली. ...