तालुक्यातील गौंडगाव परिसरातील गोदावरी नदीपात्रातून दररोज रात्रीच्या वेळी ५० ब्रास वाळू चोरी होत असल्याचा प्रकार गेल्या दीड महिन्यापासून सुरू असून, या प्रकरणी महसूल विभागाकडून कारवाई होत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे़ ...
दौंड तालुक्यातील देलवडी येथे काही दिवसांपूर्वी वाळू व्यवसायाच्या वादातून एक खून झाला होता. या खूनाचे कट पुण्यातील एका हॉटेलमध्ये रचला गेला असल्याची माहिती अटक केलेल्या आरोपींकडून पोलिसांना मिळाली आहे. ...
बीड जिल्ह्यातील वाळू घाटांचा लिलाव संपुष्टात येऊन वाळू उपसा बंद करण्यात आला आहे. काही ठरावीक घाटांवरुनच वाळू उपसा सुरु आहे. मात्र, बंद असणाºया घाटांवरुन, संबंधित पोलीस व महसूल विभागाच्या काही अधिकाºयांच्या वरदहस्तामुळे अवैधरित्या वाळू उपसा सुरु असल्य ...