भारत सरकार आणि सॅमसंगमध्ये 2019 च्या अखेरीस याबाबतचा करार झाला होता. मात्र, सध्या सुरु असलेल्या भारत-चीन आणि कोरोना वादामुळे या कराराला महत्व आले आहे. चीनपेक्षा भारतात करामध्ये सूट मिळाल्याने सॅमसंगने हा निर्णय घेतला आहे. ...
2014मध्ये भारतात तयार झालेल्या मोबाईल फोनची किंमत 3 बिलियन डॉलर होती. तर आता 2019 मध्ये ही किंमत 30 बिलियन डॉलर एवढी आहे, असेही प्रसाद म्हणाले. ते आज इंडियन इलेक्ट्रॉनिक्सशी संबंधित नव्या योजनेची घोषणा करणार आहेत. ...
जिओने देशात 4 जी आणून धमाका उडविला होता. सुरुवातीला मोफत, नंतर काही शे पैसे आकारून जो डेटा महिन्याला 500 रुपये मोजूनही मिळत नव्हता तो दिवसाला उपलब्ध केला. ...