Navi Mumbai: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर सर्वच राजकीय पक्षांनी कार्यकर्ता मेळावा व पक्षप्रवेशाचा धडाका सुरू केला आहे. नवी मुंबईमधील समाजवादी पक्षालाही खिंडार पडले असून पक्षाच्या जिल्हा अध्यक्षासह पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. ...
उत्तर प्रदेशमध्ये सुरू असलेल्या राजकीय गोंधळाच्या पार्श्वभूमीवर अखिलेश यादव यांना काँग्रेसच्या 'भारत जोडो न्याय यात्रे'मध्ये सहभागी होणार का?, असा प्रश्न विचारण्यात आला. ...
२२ जानेवारी हा राजकीय सोहळा आहे. विरोधी पक्षांनी तिथे जायला नको. २२ जानेवारीनंतर आम्ही अयोध्येत जाऊन रामाचे दर्शन घेऊ. आम्हीही प्रभू रामाला मानतो असं शिवपाल यादव यांनी सांगितले. ...