सुब्रह्मण्यम जयशंकर हे एक भारतीय मुत्सद्दी आणि राजकारणी आहेत जे 31 मे 2019 पासून भारत सरकारचे विद्यमान परराष्ट्रमंत्री आहेत. ते भारतीय जनता पक्षाचे सदस्य आहेत आणि 5 जुलै 2019 पासून राज्यसभेचे सदस्य आहेत. Read More
काही दिवसापूर्वी बीबीसीच्या भारतातील कार्यालयांवर आयटी विभागाने सर्वेक्षण केले होते, यावरुन आरोप-प्रत्यारोप सुरू झाले होते. सर्वेक्षणाचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर आता भारताने ब्रिटनला चोख प्रत्युत्तर दिले आहे. ...
भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी पुन्हा एकदा पाकिस्तानवर निशाणा साधला आहे. पाकिस्तानच्या आजच्या दुर्दशेला स्वत: पाकिस्तानच जबाबदार असल्याचं जयशंकर म्हणाले. ...
परराष्ट्र धोरण हे आपल्या सगळ्यांच्या विचारांवर उभे राहत असते. ज्या लोकांना वाटते की, परराष्ट्र धोरण आमच्यासाठी नाही, त्यांच्यासाठी भारताचा विचार काय आहे, भूमिका काय आहे, हे समजण्यासाठी ‘भारत मार्ग’ हे पुस्तक महत्त्वाचे असल्याचे मत उपमुख्यमंत्री देवें ...