चेन्नई सुपर किंग्सचा सलामीवीर ऋतुराज गायकवाड यानं अल्पावधीतच आपली छाप पाडली. आयपीएल २०२०त त्यानं संधी मिळाल्यानंतर सलग तीन सामन्यांत अर्धशतकी खेळी केली होती आणि CSKकडून असा पराक्रम करणारा तो पहिलाच सलामीवीर ठरला. याही पर्वात त्यानं ५००+ धावा करण्याचा पहिला मान पटकावला, राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात त्यानं अखेरच्या चेंडूवर खणखणीत षटकार खेचून आयपीएलमधील पहिले शतकही पूर्ण केलं. ऋतुराज हा मुळचा पुण्याचा आणि बीसीसीआयच्या स्थानिक स्पर्धांमध्ये तो महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करतो. Read More
IND vs WI Series : वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी जाहीर केलेल्या भारताच्या कसोटी संघातून चेतेश्वर पुजाराला बाहेर बसवण्यात आले. भारतीय संघ १३ जुलैपासून सुरू होणाऱ्या विंडीज मालिकेत दोन कसोटी सामने खेळणार आहे आणि या मालिकेपासून भारताच्या जागतिक कसोटी अजिंक्यपद ...
Sayali Sanjeev : सध्या आयपीएल सामन्यांची सगळीकडे धूम पाहायला मिळत आहे. त्यात अभिनेत्री सायली संजीव हिने पिवळ्या रंगाचा ड्रेस परिधान केलेला एक फोटो शेअर केला आणि मग काय पुन्हा चर्चेला उधाण आले. ...
Flashback 2022 Cricket Records: नव्या वर्षाच्या स्वागताच्या तयारीला सारेच लागले आहेत... क्रिकेट प्रेमींसाठी यंदाचे वर्ष हे अनेक आनंदाचे क्षण देणारे ठरले. पण, भारतीयांच्या मनात ट्वेंटी-२० वर्ल्ड कप व आशिया चषक स्पर्धेतील अपयश सलणारे ठरले. त्याचवेळी वि ...
List A Cricket New Records: विजय हजारे ट्रॉफीच्या उपांत्य पूर्व फेरीच्या सामन्यात महाराष्ट्राकडून खेळताना ऋतुराज गायकवाडने 220 धावांची नाबाद खेळी केली. ...