vbg ram राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी विकसित भारत-गॅरंटी फॉर रोजगार अँड आजीविका मिशन (ग्रामीण) अर्थात व्हीबी-जी राम जी विधेयकाला रविवारी मंजुरी दिली. ...
मधमाशी संवर्धनातून निसर्गाचे रक्षण करणे, तसेच मध आणि मधमाश्यांपासून मिळणाऱ्या उत्पादनांवर प्रक्रिया व विक्री व्यवस्था निर्माण करून 'मधुपर्यटन' वाढवणे, या उद्देशाने 'उडदावणे' (ता. अकोले) या गावाची निवड करण्यात आली आहे. ...
shet raste yojana ग्रामीण भागातील शेत आणि पाणंद रस्त्यांची वाढती गरज लक्षात घेता, तसेच मनरेगा अंतर्गत कामांमध्ये येणाऱ्या अडचणींमुळे शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या समस्यांवर उपाय म्हणून राज्यात शेतरस्ते योजना राबविण्याचे ठरवले आहे. ...
mukhyamantri gram samridhi yojana maharashtra ग्रामविकास विभागाने ऑगस्ट महिन्यात मुख्यमंत्री ग्रामसमृद्धी योजनेची घोषणा केली. तिचा कालावधी दि. १७ सप्टेंबर ते दि. ३१ डिसेंबर असा आहे. ...
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेत (मनरेगा) पारदर्शकता आणि प्रामाणिकता राखण्यासाठी शासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. योजनेंतर्गत काम करणाऱ्या सर्व मजुरांसाठी आता 'फेस ई-केवायसी' प्रक्रिया अनिवार्य करण्यात आली आहे. ...
पाणंद तसेच वहिवाटीच्या रस्त्याच्या दाव्यांमधील आदेशांची अंमलबजावणी प्रत्यक्षात जागेवर झालेली असल्यास त्याचा स्थळ पंचनामा आणि जिओ टॅग असलेला फोटो बंधनकारक करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे वहिवाटीसाठी रस्ता मोकळा झाल्यानंतर तो कायम खुल ...
प्रत्येक गावातील २०० मीटर परिघातील जमिनीचे क्षेत्र अकृषक म्हणून घोषित करण्यात येणार आहे. महसूल, भूमी अभिलेख प्रशासनातर्फे हे काम करण्यात येणार आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यास गावठाणजवळचे नागरीकरण गतीने होणार आहे. एक गुंठ्यांच्या भूखंडाची खरेदी, विक्र ...