Farming : वाढतं शहरीकरण आणि त्यातून निर्माण झालेल्या जमिनींच्या विभागण्या, हवामान बदलाची तीव्रता आणि बाजारात वाढलेली स्पर्धा या सर्व गोष्टींना तोंड देण्यासाठी पारंपरिक शेतीला आता प्रगततेची जोड देणं अत्यावश्यक झालं आहे. ...
Agriculture : भारत हा कृषिप्रधान देश म्हणून ओळखला जातो. मात्र आजचा शेतकरी आत्महत्या करतो आहे... कारण शेती तोट्यात गेली आहे. यामुळे शेतकरी आर्थिक आणि मानसिकदृष्ट्या कोलमडून गेला आहे. ...
Tendupatta Workers : पूर्व विदर्भात मे महिन्याच्या दरम्यान तेंदूपत्ता संकलनाचा हंगाम सुरू होतो, आणि याच हंगामात निसर्गाच्या कुशीत रोजगारासाठी गेलेल्या मजुरांवर मृत्यू दबा धरून बसलेला असतो. तेंदूपत्ता म्हणजे केवळ एक पान नव्हे, तर आदिवासींसाठी तो भाकरी ...
Mahila Bachat Gat : ग्रामीण भागातील महिला बचतगट, नवउद्योजक व गृहउद्योग करणाऱ्या महिलांसाठी (Women) चांगली बातमी आहे. खामगाव नगरपालिकेने महिला बचतगट आणि स्थानिक उत्पादकांना प्रोत्साहन देण्यासाठी 'सारथी मार्ट' (Sarathi Mart) हे विशेष ई-कॉमर्स पोर्टल सु ...
एकाच वर्षात कृषी क्षेत्रातील तब्बल २७ पेटंट रजिस्टर करून १७ पेटंटला ग्रँड मिळवतो. एवढेच नव्हे, तर त्याच वर्षात ३५ पेक्षा जास्त पुरस्कारही मिळवतो. कृषी क्षेत्रातील सर्वात जास्त पेटंट रजिस्टर करून ग्रँड मिळवण्याचा विश्वविक्रम करणाऱ्या शिवम मद्रेवार या ...
Compost khat: प्रत्येक गावात सेंद्रिय खत तयार होणार आहे आणि स्वच्छता व पर्यावरण रक्षणाचे नवे पर्व सुरू झाले आहे. ‘कंपोस्ट खड्डा भरू, आपलं गाव स्वच्छ ठेवू’ या विशेष मोहिमेची सुरुवात १ मेपासून झाली आहे. ही मोहीम केवळ जैविक कचरा व्यवस्थापनापुरती मर्यादि ...
Mofat Pithachi Girani yojana: महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने मोफत पीठ गिरणी योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत महिलांना मोफत पिठाची गिरणी मिळते. यातून त्यांना स्वत: चा व्यवसाय सुरू करता येतो. जाणून घ्या सविस्तर माहिती. ...
Madhache Gav : महाराष्ट्रातील विविध १० जिल्ह्यांतील १० गावांमध्ये 'मधाचे गाव' ही योजना राबविण्याचा निर्णय राज्याच्या उद्योग, उर्जा, कामगार व खनिकर्म विभागाने ३० एप्रिल २०२५ रोजी घेतला आहे. ...