महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेत (मनरेगा) पारदर्शकता आणि प्रामाणिकता राखण्यासाठी शासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. योजनेंतर्गत काम करणाऱ्या सर्व मजुरांसाठी आता 'फेस ई-केवायसी' प्रक्रिया अनिवार्य करण्यात आली आहे. ...
पाणंद तसेच वहिवाटीच्या रस्त्याच्या दाव्यांमधील आदेशांची अंमलबजावणी प्रत्यक्षात जागेवर झालेली असल्यास त्याचा स्थळ पंचनामा आणि जिओ टॅग असलेला फोटो बंधनकारक करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे वहिवाटीसाठी रस्ता मोकळा झाल्यानंतर तो कायम खुल ...
प्रत्येक गावातील २०० मीटर परिघातील जमिनीचे क्षेत्र अकृषक म्हणून घोषित करण्यात येणार आहे. महसूल, भूमी अभिलेख प्रशासनातर्फे हे काम करण्यात येणार आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यास गावठाणजवळचे नागरीकरण गतीने होणार आहे. एक गुंठ्यांच्या भूखंडाची खरेदी, विक्र ...
खरा भारत आणि खरी भारतीय संस्कृती बघायची असेल तर खेडी पहा, त्यांचा विकास करा, त्यांना मुख्य प्रवाहात आणा, असे म्हणत ग्रामीण विकास करणारे तुकडोजी महाराज यांना वंदन! ...
aple sarkar kendra update ग्रामविकास विभागाच्या शासन निर्णयानुसार ग्रामपंचायत पातळीवरील आपले सरकार सेवा केंद्र हे अधिकृतरीत्या स्वीकृत करण्यात आले आहे. ...
मुंबईच्या जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर येथे सुरू असलेल्या सियाल इंडिया २०२५ या देशातील सर्वात मोठ्या फूड एक्स्पोमध्ये महाराष्ट्र शासनाच्या ‘उमेद’ अभियानातील महिला शेतकरी उत्पादक कंपन्यांनी सादर केलेल्या उत्पादनांना विशेष दाद मिळाली आहे. ...
बचत गटांच्या चळवळीने चांगला जोर धरला आहे. १८ हजार १५५ स्वयंसहायता समूह गट (बचत गट) कार्यरत असून यापैकी ५३३ बचत गटांना खेळत्या भांडवलाच्या माध्यमातून सुमारे ८० लाख रुपयांची रक्षाबंधनाची भेट देण्यात आली आहे. ...
Government Schemes : तुमच्याकडे पारंपरिक कौशल्य आहे? गावात उद्योग सुरू करण्याची इच्छा आहे? मग सरकारच्या खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या या योजना तुमच्यासाठीच आहेत. या योजनांतून विनातारण कर्ज, टूलकिट, प्रशिक्षण आणि लाखोंचे अनुदान मिळू शकते. कसे ते वाचा स ...