आरटीओकडे आलेल्या तक्रारींमध्ये भाडे नाकारण्याच्याच तक्रारी अधिक आहेत. रिक्षा स्टँडला रिक्षा उभी असल्यास रिक्षाचालकाने प्रवाशांना ऐच्छिक ठिकाणी घेऊन जाणे अपेक्षित आहे. ...
परिवहन विभागाने आरटीओला अमरावती विभागासाठी २७९ कोटी ६८ लाखांचे उद्दिष्ट दिले होते. आरटीओने १ एप्रिल २०१७ ते ३१ मार्च २०१८ या आर्थिक वर्षात ३२२ कोटी ७० लक्ष ९८ हजारांचा महसूल गोळा करून ११५ टक्के वसुली केली. ...
वाहनाची मालकी दर्शविणारे कागदपत्र म्हणजे आरसी बुक. पुर्वी ते कागदाच्या स्वरुपात दिले जात होते. आता स्मार्टकार्ड स्वरुपात आरसीबुक दिले जाते. बऱ्याच वाहनमालकांना दिलेल्या पत्त्यावर आरसी कार्ड मिळतच नाहीत. ...
वाशिम - वाशिमच्या उपप्रादेशिक परिवहन विभागाने सन २०१७-१८ या वर्षात महसूल वसूलीच्या उद्दिष्टापेक्षा १२ टक्क्याने अधिक महसूल शासनाच्या तिजोरीत टाकला आहे. २४.४८ कोटींचे उद्दिष्ट असताना प्रत्यक्षात २७.४८ लाख महसूल वसूल केला. ...
कोल्हापूर : रिक्षा भाडेवाढ करण्यापेक्षा चालकांना शिधापत्रिकेवर रोज तीन लिटर इंधन द्यावे, या मागणीचे निवेदन कोल्हापूर जिल्हा आॅटोरिक्षा संघर्ष समितीने ...
प्रादेशिक परिवहन कार्यालय, (आरटीओ) नागपूर ग्रामीण विभागांतर्गत एप्रिल २०१७ ते मार्च २०१८ या वर्षात ५७१९५ नव्या वाहनांची भर पडली आहे. यात सर्वाधिक दुचाकी असून त्यांची संख्या ४५६७२ आहे. नागूपर विभागात वाहनांची एकूण संख्या ४ लाख ६३ हजार ५५६ वर पोहचली आह ...