वर्षभर अभय देऊन शालेय परीक्षा आणि उन्हाळ्याच्या तोंडावर आरटीओ कार्यालयाने तब्बल १०६ स्कूल बसचे परवाने निलंबित केले. तेही अवघ्या चार महिन्यांसाठी. यामुळे एकीकडे विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे, तर दुसरीकडे आरटीओ कार्यालयाने एकप्रकारे जूनमध्ये या स्कूल ...
वाहतूक कोंडीमुळे कल्याण-डोंबिवली शहरांच्या वाहतूक नियंत्रण विभागाचे कंबरडे मोडलेले असतानाच मागेल त्याला परमिट या योजनेखाली कल्याण आरटीओ क्षेत्रात आता नव्याने १२ हजार रिक्षा सामील होणार असून त्यातील सुमारे ७.५ हजार रिक्षांची कल्याण-डोंबिवली शहरात वाढ ...
वाहनांवर बेकायदेशीरपणे लोखंडी बंपर लावणा-या चालकांवर यापुढे कडक कारवाई केली जाणार असून एक हजारापर्यंत दंडही आकारला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. ...
मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार येथील प्रादेशिक परिवहन विभागाने नव्या ट्रॅकवर स्वतंत्रपणे वाहनांचे पासिंग सुरू केले आहे. यात ‘ब्रेक टेस्ट’ला प्राधान्य दिले जात आहे. दरदिवशी ४० ते ५० वाहनांचे इनकॅमेरा पासिंग होत आहे. ...
बॅटरीवर चालणाऱ्या ई-रिक्षाला मान्यता मिळून दोन वर्षाचा कालावधी लोटला असलातरी नागपुरात केवळ ५००वर ई-रिक्षांची नोंदणी झालेली नाही. ‘लोकमत’ने या संदर्भातील वृत्त प्रसिद्ध करताच प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) नागपूर शहरने आपल्या विशेष पथकाच्या मदतीने ...
रिक्षा चालविताना ब्रेक लावण्यासाठी केवळ उजव्या पायाचा उपयोग होतो. केवळ डाव्या पायाला अपंगत्व आहे. आर्थिकदृष्ट्या स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी रिक्षा चालविण्यासाठी लायसन्स पाहिजे; परंतु कागदपत्रांची पूर्तता करण्यात सहा महिन्यांपासून आरटीओ कार्यालय ...
गडचिरोली उपप्रादेशिक परिवहन विभागाकडे चारचाकी वाहनांची ब्रेक टेस्ट करण्यासाठी ट्रॅक उपलब्ध नसल्याच्या कारणावरून वाहनांना पासिंग देण्यास बंदी घातली होती. त्यानंतर उपप्रादेशिक परिवहन विभागाने ट्रॅक बनविण्याच्या कामाला सुरूवात केली. ...
अनेक वर्षांपासून वापरातील गाड्या नादुरुस्त अवस्थेत असल्याने, राज्य परिवहन वाहतूक विभागाला ६ नव्या जीप घेण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे. गृहविभागाने त्यासाठी ३० लाखांचा निधी खर्च करण्यासाठी हिरवा कंदील दिला आहे. ...