वाशिम : जिल्ह्यात दुचाकीस्वार हेल्मेटचा तर चारचाकी वाहनचालक हे वाहन सीट बेल्टचा नियमित वापर करीत नसल्याने अपघातांचे प्रमाण वाढले आहे. यापुढे मात्र ‘हेल्मेट’ आणि ‘सीट बेल्ट’चा वापर न करणाºयांविरूद्ध धडक कारवाई केली जाणार आहे. ...
रस्ता सुरक्षेला घेऊन आपण आपली मानसिकता बदलायला हवी. ‘हे चालायचचं’ ही वृत्ती सोडायला हवी. स्वत:मध्ये बदल करणे आवश्यक आहे. विद्यार्थीदशेत सुरक्षित वाहतुकीचे धडे दिल्यास भविष्यात वाहतुकीचे नियम पाळले जातील व अपघाताची संख्या कमी होईल. म्हणूनच शालेय अभ्या ...
वाहतूक सुरक्षेची जबाबदारी केवळ विशिष्ट विभागाची नसून ती समाजाचीदेखील आहे. रस्ते अपघातात मृत्युमुखी पडणा-यांचा आक डा भारताचा सर्वाधिक आहे. हा आकडा कमी होण्याऐवजी दिवसेंदिवस वाढत असून ही चिंतेची बाब आहे ...
कोल्हापूर जिल्ह्यातील शासकीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी यांनी आपल्यापासून पहिल्यांदा हेल्मेट सक्तीची सुरुवात करावी. याचा विचार करून कोल्हापूर प्रादेशिक परिवहन कार्यालयातील (आरटीओ) अधिकारी व कर्मचारी मंगळवारपासून कार्यालयात हेल्मेट घालून येतील, अ ...