सटाणा : लॉकडाऊन कालावधीत नागरीकांना प्रवास करण्यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या आदेशानुसार सटाणा आगारातून अत्यावश्यक सेवा म्हणून नाशिकसाठी तीन फेऱ्या शनिवार (दि.२९) पासून सुरु करण्यात आल्या असल्याची माहिती आगार प्रमुख उमेश बिरारी यां ...
संकट देशावरील असो किंवा देशात असो, भारतीय सैन्य सदैव संकटाचा सामना करण्यासाठी तत्पर असतो. ऊन, पाऊस, वारा याची तमा न बाळगता भारतीय सैन्य देशाच्या, नागरिकांच्या मदतीला धावतं. ...
साेमनपल्ली गावाजवळील पुलाचे बांधकाम न झाल्याने दरवर्षी पावसाळ्यात नाल्याला इंद्रावती नदीचे पुराचे पाणी येत हाेते. त्यामुळे नाल्यात पुराचे पाणी भरून असायचे. परिसरातील १८ गावांचा संपर्क तुटायचा. त्यामुळे येथे उंच पुलाचे बांधकाम करण्याची मागणी नागरिकांक ...
CoronaVirus Chaphal Road Satara : नानेगाव खुर्द ता. पाटण गावातील शेतकऱ्यांनी एकत्रीत येत लॉकडाऊन काळातील वेळ सतकारणी लावला आहे. लोकसहभागातून शेतरस्ते तयार करण्याचे काम गुढीपाडव्यापासून सुरु केले आहे. ह्यगांव ते शेत पोहोच रस्ताह्ण ही योजना स्वत:च तयार ...