रस्ते अपघातात प्राण गमावल्यास विमा कंपन्यांनी 10 लाख-15 लाखांची भरपाई दिल्याची किंवा न्यायालयाने त्यांना देण्यास लावल्याच्या बातम्या आपण नेहमीच वाचत असतो. ...
भेडाळा-हरणघाट मार्गावर दोटकुलीनजीक रस्ता प्रचंड प्रमाणात उखडला आहे. ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. या खड्ड्र्यांमुळे वाहणधारक कमालीचे त्रस्त झाले आहेत. मार्ग दुरूस्त करावा अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. ...
ऐन सण उत्सवांच्या काळात खासगी ट्रॅव्हल्स मनमानी भाडे आकारून प्रवाशांची लूट करीत आहेत. अशा तक्रारींची दखल घेत प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) नागपूर शहरने आता ट्रॅव्हल बसची तपासणी मोहीम हाती घेतली आहे. ...