राष्ट्रीय महामार्गाला जोडणारा तुमसर-देव्हाडी रस्त्याचे गत तीन वर्षांपासून कारपेट उखडले आहे. मात्र संबंधीत विभागाचे अद्यापही लक्ष नाही तर तीन किलोमीटर रस्त्यावर खड्डेच खड्डे पडले आहे. त्यामुळे खड्डेमुक्त महाराष्ट्राची ग्वाही हवेतच दिसत आहे. ...
शिवाजी महाविद्यालयाजवळ सिमेंट कंपन्यासाठी रेल्वे गेट तयार करण्यात आला. मात्र सदर गेटमुळे दररोज हजारो प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. अनेकवेळा विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेवून प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे या रेल्वे गेटजवळ अंडरपास करण्याची ...
तब्बल तीन वर्षांपासून रखडलेल्या जिंतूर- परभणी रस्त्याचे काम अजूनही पूर्ण झाले नसल्याने त्याचा फटका आता वाहनधारकांना सहन करावा लागत आहे. राष्टÑीय महामार्गा म्हणून मान्यता मिळालेला हा रस्ता अक्षरश: चिखलाने माखला असून, जड वाहने देखील या रस्त्यावरुन घसरत ...
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसेसला अॅल्युमिनियमऐवजी स्टील बॉडी देण्यात येत असून विभागातील १०० बसेसला स्टील बॉडीत रुपांतरीत करण्यात आले आहे. यामुळे भविष्यात जुन्या बसेसमध्ये खडखड आवाज येणार नाही, हे विशेष. ...
चंद्रपूर जिल्ह्यातून यवतमाळ जिल्ह्यात जाण्याकरिता वर्धा नदीवरील मार्डा गावाजवळ बंधारा बांधण्यात आला आहे. यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा शहरात तसेच यवतमाळ जिल्ह्यातील नागरिक मोठ्या प्रमाणात येतात. परंतु वरोरा ते मार्डा या रस्त्याची अत्यंत दुरवस्था ...
इगतपुरी तालुक्यातील नांदुरवैद्य ते अस्वली स्टेशन या रस्त्यावर खड्डे पडल्यामुळे त्याची दुरवस्था झाली आहे. हा नाशिक - मुंबई या राष्ट्रीय महामार्गाला जोडणारा अतिशय महत्त्वाचा रस्ता असून या रस्त्याला मोठेमोठे खड्डे पडले आहेत. या रस्त्याची दुरवस्था झाल्या ...
दिंडोरी तालुक्यातील वरखेडा ते कादवा सहकारी साखर कारखाना या रस्त्याची चाळण झाली असून, हा रस्ता त्वरित दुरु स्त करण्यात यावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे. ...