शहर परिसरात झालेल्या जोरदार पावसामुळे शहरातील रस्त्यांची वाट लागली आणि स्थायी समिती सभेत रस्त्यांच्या दर्जाचा प्रश्न चांगलाच गाजला. रस्त्यांच्या बांधणीनंतर तीन वर्षांच्या आत खड्डे पडले असतील अशा रस्त्यांच्या ठेकेदारांना नोटिसा बजावण्याचे आणि दोन दिवस ...
पावसामुळे परिसरातील अनेक ठिकाणच्या मुख्य रस्त्यावरची बारीक खडी कच उघडली गेल्याने रस्त्यांची दुरवस्था झाली होती. मात्र सध्या रस्त्यावर पडून असलेली हीच कच खडी अपघाताला निमंत्रण देत आहे. ...
शहरात नगरपालिकेच्यावतीने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या नियंत्रणाखाली अमृत योजनेंतर्गत मलनिस्सारण योजनेचे काम सुरु आहे. या कामाकरिता सिमेंटचे पक्के रस्ते फोडून पाईपलाईन टाकण्यात आल्याने सुरुवातीपासून ही योजना वादग्रस्त ठरली. ...
नाशिक : वडाळागावातील सिध्द हनुमान मंदिरापासून गोपालवाडीमार्गे श्री.श्री.रविशंकर दिव्य या १००फूटी रस्त्याला जोडणारा अत्यंत महत्त्वाचा असलेला गोपालवाडी रस्त्याची प्रचंड ... ...
जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात एटापल्ली तालुक्यासह अहेरी उपविभागात मुसळधार पाऊस बरसला. या पावसाने अनेक मार्ग व मार्गावरील पुलाची दुरवस्था झाली आहे. एटापल्ली-जारावंडी मार्गावरील कांदळी नाल्यावरील पूल तुटल्याने सदर मार्गावरील राज्य परिवहन महामंडळाची ...