शेतकऱ्यांच्या बांधावर थेट शेतीपयोगी साहित्य व त्यांचा शेतमाल बाजारपेठेत पोहोचविण्याकरिता बांधापर्यंत वाहने पोहोचावी याकरिता शासनाने पांदण रस्ता योजना राबविली; परंतु संबंधित अधिकाऱ्यांच्या उदासीन धोरणामुळे चांगल्या योजनेची कशी वाट लागली, याचे जिवंत उद ...
तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे गांजेगाव येथील वर्षभरापूर्वीच झालेल्या पुलावरील रस्ता पूर्णत: उखडून गेला आहे. पुलावरील लोखंडी गजही उघडे पडल्याने ढाणकी-हिमायतनगर मार्गावरील वाहतूक बंद पडली आहे. ...
जिंतूर- परभणी हा महामार्ग ठिकठिकाणी खोदण्यात आला आहे. त्यामुळे शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास झालेल्या पावसामुळे या रस्त्यावर पाणी झाले. चिखलमय झालेल्या रस्त्यावरुन दोन बसेस घसरल्या. त्यामुळे प्रवाशांमध्ये भीती निर्माण झाली होती. सुदैवाने यात कोणतीही ...
राष्ट्रीय महामार्गाला जोडणारा तुमसर-देव्हाडी रस्त्याचे गत तीन वर्षांपासून कारपेट उखडले आहे. मात्र संबंधीत विभागाचे अद्यापही लक्ष नाही तर तीन किलोमीटर रस्त्यावर खड्डेच खड्डे पडले आहे. त्यामुळे खड्डेमुक्त महाराष्ट्राची ग्वाही हवेतच दिसत आहे. ...