इन्कमटॅक्स चौकातील बॉटल नेकमुळे ५00 मीटर अंतर रस्त्याच्या रुंदीकरणाला विलंब झाल्याची सबब पुढे केली जात असली तरी त्यासमोरील गोरक्षण ते तुकाराम चौक रस्त्याचे काम मागील तीन महिन्यांपासून ठप्प पडल्याचे चित्र आहे. दुसरीकडे या मार्गावर ठिकठिकाणी प्रचंड खड् ...
सातारा-कास मार्गावरील यवतेश्वर घाट वाहतुकीसाठी धोकादायक ठरत आहे. घाटातील संरक्षक कठड्यांची दुरवस्था झाली असून, कठड्यांना भगदाड पडले आहे. हे कठडे ढासळण्याच्या स्थितीत असल्याने बांधकाम विभागाच्या वतीने याची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी पर्यटक तसेच ...
खामगाव : शहरातील मुख्य रस्त्याच्या काँक्रीटीकरणाच्या प्रस्तावित कामास विरोध दर्शवित काँक्रीटीकरणाऐवजी डांबरीकरण करण्यात यावे, अशी मागणी काही व्यापार्यांनी केली आहे. याबाबत कृषीमंत्री तथा पालकमंत्री ना. भाऊसाहेब फुंडकर यांना निवेदन देण्यात आले आहे. ...
प्रशासनाकडून अपघातमुक्त शहरासंदर्भात विविध योजना राबवित येत असल्या तरी उपराजधानीत २०१७ मध्येदेखील अपघातांचे सत्र सुरूच आहे. या वर्षी जानेवारी ते सप्टेंबर या कालावधीत शहरात ९०० हून अधिक अपघात झाले. ...
दुसर्या टप्प्यातील मुंबई -गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाला प्रारंभ झाला आहे. मंगळवारी सकाळी माणगाव तालुका हद्दीतील वडपाले लाखपाले, टेम्पाले आणि खांडपाले या चार गावांमध्ये महामार्ग चौ पदरीकरणाचे काम प्रारंभ करण्यासाठी राष्ट्रीय महामार्गाचे ...
मुंबई-पुणे हा प्रवास कमीत कमी वेळेत सुखकर व्हावा. या उद्देशाने १७ वर्षांपूर्वी बनविण्यात आलेल्या देशातील पहिल्या द्रुतगती महामार्गावर कोट्यवधी रुपयांची टोलवसुली होत आहे. मात्र, महामार्गावर प्रवासी व वाहनचालक मात्र मूलभूत सुविधांपासून वंचित रहावे लागत ...