आंबेनळी घाटात पर्यटकांची बस दरीत कोसळल्याच्या दुर्घटनेत ३३ पर्यटकांना जीव गमवावा लागल्याच्या घटनेने अवघा देश हादरला होता. पावसाळ्यात वाहन चालविताना काय खबरदारी घेतली तर संभाव्य अपघाताच्या घटना टाळता येतील, याबाबत नाशिक प्रादेशिक परिवहन विभागाने (आरटी ...
शहरातील खड्डे बुजविण्यासाठी अनेकवेळा पालिकेला निवेदने देण्यात आली. त्यानंतर पाठपुरावा करूनही दुर्लक्ष करणाऱ्या येवला नगरपालिका प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी शनिवारी शिवसेनेच्या वतीने अभिनव आंदोलन करण्यात आले. खड्ड्यांचा हार, फुले व फेटा घालून वाढदिवस स ...
पुढील दीड वर्षानंतर शहरात भूमीगत गटार योजनेचे काम करण्यात येणार आहे़ त्यावेळी सिमेंट रस्ते तोडावे लागतील़ त्यामुळे या पुढील काळात शहरात सिमेंट ऐवजी डांबरी रस्ते तयार करण्यात येणार असल्याची माहिती मनपा आयुक्त रमेश पवार यांनी शनिवारी येथे पत्रकार परिषद ...
नाशिक-त्र्यंबक आणि त्र्यंबक-हरसूल रस्त्यावर या पंधरवड्यात ४४ सर्पांसह दोन कोल्हे अपघातात मृत्यूमुखी पडले. तसेच मागील चार वर्षांत जिल्ह्यात ५७पेक्षा अधिक वन्यजीवांना रस्त्यांवर प्राण गमवावे लागल्याचे समोर आले आहे. ...
सडक-अर्जुनी तालुक्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या पुतळी ते मुंडीपार मार्गावर रस्त्याच्या मधोमध जीवघेणा खड्डा पडला आहे. देवरीला ये-जा करण्यासाठी याच मार्गाचा सर्वाधिक वापर केला जातो. ...
भुईबावडा बाजारपेठेतील दत्तमंदिरानजीक रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. रस्त्याच्या गटारांची साफसफाई केलेली नसल्याने आयुर्वेदिक दवाखान्यापासून गटाराचे संपूर्ण पाणी रस्त्यावरून वाहत आहे. त्याचा व्यापाऱ्यांसह ग्रामस्थांना त्रास सहन करावा लागत आहे. त्या ...
काम न झाल्याचे दु:ख असले तरी या व्यक्तीने आपल्यासाठी प्रयत्न केले, याचे समाधान असते. हे झाले वैयक्तिक पातळीवर..पण सार्वजनिक जीवनात तसे बऱ्याचदा होत नाही, हा आपला सार्वत्रिक अनुभव असतो. आश्वासन हा शब्द म्हणूनच बदनाम झाला आहे. ...